कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या कोविड-१९ लसीकरणाच्या मंद गतीबद्दल केंद्रसरकारनं चिंता व्यक्त केली असून संपूर्ण लसीकरणाचा वेग वाढवण्याचं आवाहन केलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण...
स्पीड पोस्टच्या माध्यमातून गरजूंपर्यंत औषधांचा पुरवठा करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे दळणवळण मंत्री रवीशंकर प्रसाद...
नवी दिल्ली : केंद्रीय दळणवळण, कायदा आणि न्याय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी लॉकडाऊनच्या काळात टपाल विभागाने गरजूंपर्यंत औषधे पोहोचवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना केली.
भारतीय टपाल विभागाच्या...
व्यापार सुलभतेबरोबरच जीवन सुकर करण्यावरही लक्ष केंद्रीत करायला हवं – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक मानवकेंद्रीत हवा, तसंच गरिब आणि दुर्बलांचा विकास हाच कार्यक्रम असायला हवा, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ते काल रात्री भारत-...
मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांच्यात राज्यांच्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतलंआरक्षण, जीएसटी परतावा, शेतकरी पीक विमा सुलभीकरण, चक्रीवादळमदतीचे निकष बदलणं, चौदाव्या वित्त आयोगाचा थकीत निधी मिळावा. मराठा भाषेला अभिजातदर्जा द्यावा, राज्यपाल...
बँकाचं विलीनिकरण करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वजनिक क्षेत्रातल्या दहा बँकाचं विलीनिकरण करुन त्यांची संख्या चार करायला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजूरी दिली. यानुसार ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनेल...
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त प्रवेश परिक्षा JEE आता वर्षातून चारवेळा घेतली जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त प्रवेश परिक्षा JEE आता वर्षातून चारवेळा घेतली जाणार आहे.
फेब्रुवारी, मार्च, एप्रील आणि मे महिन्यात परिक्षा होईल. त्यामुळे विद्यार्थ्याना आपल्या सोयीच्या वेळी परीक्षा...
जागतिक संस्कृत दिनानिमित्त उद्या आकाशवाणीवर पहिल्यांदाच संस्कृत भाषेत विशेष कार्यक्रम प्रसारित होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक संस्कृत दिनानिमित्त उद्या आकाशवाणीवर पहिल्यांदाच संस्कृत भाषेत विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. ‘बहुजन भाषा-संस्कृत भाषा’ असं या कार्यक्रमाचं नांव असून २० मिनिटांचा हा कार्यक्रम...
आसाममध्ये संततधार पाऊस पडल्याने अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वर आणि अनेक नवीन भाग जलमय
नवी दिल्ली : हवामान खात्याने येत्या दोन-तीन दिवसांत आसामच्या अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये सुमारे दोन लाख लोक आहेत....
संसदेचे पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचे मॉन्सून अधिवेशन या महिन्याच्या 14 तारखेपासून सुरू होईल आणि 1 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे, असे लोकसभा सचिवालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राष्ट्रपती...
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना सक्त वसूली संचालनालयाचं समन्स
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर आणि इतरांविरोधात मनी लॉड्रिंग चौकशी प्रकरणी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना सक्त वसूली संचालनालयानं समंस बजावल आहे.
या आर्थिक संकटग्रस्त...









