माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थ व्यवस्थेचा एक मुख्य आधारस्तंभ आहे; कोरोना टाळेबंदीमुळे जेव्हा संपूर्ण देश चार भिंतींच्या आत जखडून गेला होता तेव्हा आय टी क्षेत्रातल्या...
राज्यांनी आणि केंदशासित प्रदेशांनी महानगरपालिकेच्या सीमाक्षेत्राबाहेरच्या ऊर्जा प्रकल्पांच्या बांधकामांना परवानगी देण्याचा केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचा...
नवी दिल्ली : सर्व राज्यांनी आणि केंदशासित प्रदेशांनी महानगरपालिकेच्या सीमाक्षेत्राबाहेरच्या ऊर्जा प्रकल्पांच्या बांधकामांना परवानगी देण्याचा केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सल्ला दिला आहे. मात्र कोविड-19 चा उद्रेक लक्षात घेवून केंद्रीय गृह मंत्रालयाने...
शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी सुधारणा कायद्याला पंजाबमध्ये होत असलेला विरोध आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग अंशत: खंडित केले आहेत. यामुळे अमृतसर नांदेड ही रेल्वेगाडी उद्या अमृतसर...
बोरामणी विमानतळासाठी जमीन संपादन कराण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बोरामणी इथल्या नियोजित विमानतळासाठी अतिरिक्त २९ पूर्णांक ९४ शतांश हेक्टर खाजगी जमिनीसह एकुण सुमारे ५८० हेक्टर जमीन संपादन करायला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच अतिरिक्त...
भारत संचार निगम लिमिटेडच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार वचनबद्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत संचार निगम लिमिटेडच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे आश्वासन केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिले. ते आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देत होते.
ज्या कर्मचाऱ्यांनी...
लद्दाखमधे चीनच्या आक्रमक हालचालींचा प्रतिकार करण्यासाठी सेनादलांना पूर्ण मोकळीक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लद्दाखमधे भारत-चीन सीमाभागात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्याशी चर्चा केली.
लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे, हवाईदल प्रमुख...
आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील – शक्तीकांत दास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसंच चलन व्यवस्थेमधे तरलता येण्यासाठी भारतीय रिझर्व बँक आवश्यक ते सर्व उपाय योजेल, असं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं...
नवे कृषी कायदे, हमी भाव आणि बाजार समित्यांबाबत असलेले गैरसमज पंतप्रधानांनी केले दूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेनं मंजूर केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे. या नव्या कायद्यांमुळे पिकांना मिळणारा हमीभाव...
देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही. तांत्रिकदृष्ट्या, भारत अजूनही स्थानिक संक्रमणाच्या स्थितीत आहे असं आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज...
पंतप्रधान मोदी 18 जून 2020 रोजी वाणिज्यिक खाणकामासाठी 41 कोळसा खाणींच्या लिलाव प्रक्रिया कार्यक्रमाला...
नवी दिल्ली : कोळसा क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या उद्देशाने कोळसा मंत्रालय फिक्कीच्या सहकार्याने कोळसा खाणी विशेष तरतुदी) कायदा आणि खाणी व खनिज (विकास आणि नियमन) कायद्यातील तरतुदींनुसार 41 कोळसा खाणींच्या लिलावासाठी...









