सुरक्षित व प्रभावी कीटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध होणार
कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक २०२० ही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलं.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या विधेयकामुळे शेतकऱ्यांना सुरक्षित आणि परिणामकारक कीटकनाशकं उपलब्ध होणार असून देशात सेंद्रिय कीटकनाशकांना चालना मिळेल,अशी माहिती, माहिती...
प्राणीमित्र पुरस्काराचे प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण
मुंबई (वृत्तसंस्था) : देशभरातल्या प्राणीसंग्रहालयांच्या गुणवत्तेत वाढ करण्याच्यादृष्टीनं, केंद्र सरकार विस्तृत योजना तयार करण्याचा विचार करत असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वनं आणि हवामानबदल खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सांगितलं.
वन्यजीव...
जे पी नड्डा यांनी मानले कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांना घरामध्येच राहून टाळेबंदीच्या नियम पाळण्याचे आवाहन केल्याबद्दल भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले. पंतप्रधान...
आयआरसीटीसीच्या वतीने पुन्हा देशभर विशेष सहलींचे आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयआरसीटीसीच्या वतीने पुन्हा एकदा देशभर विशेष सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.
यात बंगळुरू, मैसूरसह दक्षिण दर्शन यात्रेचा समावेश आहे.अवघ्या ९ हजार ४५० रुपयांत प्रवाशांना ७ शहरांना...
भारतीय नौदलाकडून विशाखापट्टनम जिल्हा प्रशासनाला पोर्टेबल मल्टीफीड ऑक्सिजन मॅनिफोल्डची मदत
नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या विशाखापट्टणम नाविक दलाच्यावतीने खात्याअंतर्गत उत्पादित करण्यात आलेले ‘पोर्टेबल मल्टीफीड ऑक्सिजन मॅनफोल्ड’चे पाच संच स्थानिक जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी व्ही. विनय चंद, नाविक बंदराचे अधीक्षक ॲडमिरल रिअर...
बांग्लादेश मुक्तिच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रधानमंत्रींचा उद्यापासून दौरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या, २६ तारखेला दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहेत. १९७१ मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धानंतर बांगलादेश मुक्त झाला. त्याला यंदा ५०...
दिल्ली हिंसाचार प्रकरणी १०६ जणांना अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतल्या परिस्थितीचा काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला. या भागात शांतता निर्माण करण्यासाठी आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिस आणि इतर संस्था प्रयत्न...
महिलांना विकासासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यास गावांचा विकास सहज शक्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार महिलांचं शिक्षण, आरोग्य, पोषण, लसीकरण आणि इतर गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशीलतेनं काम करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....
काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये विस्थापित झालेल्या समाजाचं पुनर्वसन होणं गरजेचं – मनोज सिन्हा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये विस्थापित झालेल्या समाजाचं पुनर्वसन होणं गरजेचं असल्याचं जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रम आवाम की आवाज यामध्ये म्हंटल आहे....
राहुल गांधींकडून केंद्र सरकारचे कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांसाठी केंद्र सरकारनं घोषित केलेलं आर्थिक पॅकेज म्हणजे योग्य वेळी, योग्य दिशेनं उचललेलं पाऊल आहे, अश्या शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी...









