देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ४१ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्यानं वाढत असून तो आता ९२ पूर्णांक ४१ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासात देशातील ५३ हजारांहून...

स्टेट बँक आँफ इंडियाने गृहकर्जावरील व्याज दर केला कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टेट बँक आँफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजाचा दर कमी केला आहे. आता हा दर ६ पूर्णांक ७ दशांश  टक्के असणार आहे. ७५ लाखांपर्यंत कर्जासाठी हा दर ६ पूर्णांक...

रेझ २०२० परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच नीती आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रेझ २०२० या कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील परिषदेचे उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...

कोरोनारोधक बनावट गादीची जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूसंदर्भात अफवा पसरवल्या प्रकरणी तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरिहंत...

कोविड लसीकरणाचं यश हे भारताचं सामर्थ्य प्रदर्शित करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीकरणाचं यश हे भारताचं सामर्थ्‍य प्रदर्शित करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एकात्मिकप्रयत्नातून देशाच्या नागरिकांनी लसीकरणाद्वारे भारताला सर्वोच्च पातळीवर नेल्याचंमत प्रधानमंत्र्यांनी व्यक्त...

देशात एकूण कोविडग्रस्तांपैकी २ टक्क्यांपेक्षाही कमी रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करावं लागत असल्याचं केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात एकूण कोविडग्रस्तांपैकी २ टक्क्यांपेक्षाही कमी रुग्णांना अति दक्षता विभागात दाखल करावं लागलं असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात राजकुमारी अमृतकौर...

भारतात व्यवसाय करणाऱ्या सर्व समाज माध्यमांना कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल – अमित...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात व्यवसाय करणाऱ्या सर्व समाज माध्यमांना भारतीय कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे लागेल, असे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. ओव्हर द टॉप...

कोरोना संसर्गाविरोधात भारतानं मजबूत लढा दिला – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाविरोधात भारतानं वेगानं पावलं उचलत मजबूत लढा दिला अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताच्या कोरोना विरोधातल्या लढ्याचं कौतुक केलं आहे. भारतानं अशी रीतीनं लढा दिल्यामुळेच...

अर्थव्यवस्थेतील सुधारणेमुळे विक्रमी कर वसूली अर्थ व्यवहार सचिवांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मार्च महिन्यातील वस्तू आणि सेवाकराची विक्रमी वसुली हे अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सकारात्मक बदलांचं प्रतिक असल्याचं मत केंद्रीय अर्थव्यवहार विभागाचे सचिव तरुण बजाज यांनी व्यक्त केलं...

प्रधानमंत्र्यांनी केली पीएम-केअर्सची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अचानक उद्भवलेल्या कोविद-१९ सारखे साथीचे आजार आणि इतर गंभीर संकटांशी सामना करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी नरेन्द्र मोदी यांनी पीएम-केअर्स अर्थात प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहाय्य आणि बचाव...