भारतीय नागरिकांना घेऊन आयएनएस जलाश्व मालेतून रवाना

समुद्र सेतू अभियानाचा दुसरा टप्पा नवी दिल्ली : भारतीय नागरिकांना समुद्रमार्गे परदेशातून परत आणण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नात भारतीय नौदलाच्या समुद्र सेतू अभियानाचे योगदान म्हणून भारतीय नौदलाच्या जलाश्व जहाजावर माले येथील बंदरात 15...

हिंसामुक्त वातावरण असेल तरच सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल – नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादमुक्त आणि हिंसामुक्त वातावरण असेल तरच दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना अर्थात सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी...

राज्यात काल एकाच दिवसात सुमारे तीन हजार कोरोनाबाधित रूग्ण आढळले, एकूण रूग्णांची संख्या ४४...

नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासात कोरोना संसर्गाच्या एकूण १ लाख १५ हजार ३६४ नमुन्यांच्या चाचण्या केल्या असल्याची माहिती आईसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं  दिली आहे.आतापर्यंत अशाप्रकारे...

देशातल्या १६२ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना मिळाली कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आजपर्यंत १६२ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ६८ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना दोन मात्रा,...

चित्रपटांमध्ये कोणताही भेद नसून चित्रपटाची संहिता बळकट असेल, तर तो चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडतो...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपटांमध्ये प्रादेशिक, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय असा कोणताही भेद नसून चित्रपटाची संहिता बळकट असेल, तर तो चित्रपट सर्व सीमा पार करून प्रेक्षकांच्या मनाला भिडतो, असं माहिती आणि...

मोदींनी राजकारण आणि प्रशासनात विश्वासार्हता वृद्धिंगत केली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुठल्याही देशाच्या इतिहासात असे खूप कमी प्रसंग येतात, जेव्हा भव्य परिवर्तन पाहायला मिळते. 2014 हे वर्ष भारताच्या राजकीय इतिहासात असेच भव्य परिवर्तनाचे वर्ष होते. त्यावेळी...

आयुष्मान भारत योजनेत गैरप्रकार आढळल्यास राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे तक्रार करण्याचे आवाहन

मुंबई : दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पाच लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळावे यासाठी केंद्र शासनाने आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बनावट ई-कार्ड, जादा...

काश्मीर खोऱ्यात, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना केलं ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीर खोऱ्यात, आज पहाटे उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी भागातील वानिगम पायन इथं सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या...

कोव्हॅक्सीनच्या आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकचे जागतिक आरोग्य संघटनेकडे दस्तऐवज जमा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोव्हॅक्सीन या स्वदेशी लसीच्या मानवी चाचणी संदर्भातले सर्व दस्तऐवज जागतिक आरोग्य संघटनेला ९ जुलैला सादर केले असल्याचं भारत बायोटेकनं कळवलं आहे. भारत बायोटेकची निर्मिती असलेल्या...

महाराष्ट्राला पर्यटन रिसॉर्टसाठी जम्मू-काश्मीर व लद्दाखमध्ये जमीन उपलब्ध करून द्यावी – पर्यटनमंत्री जयकुमार रावल...

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील पर्यटकांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची जम्मू-काश्मीर आणि लद्दाखमध्ये पर्यटन रिसॉर्ट उघडण्याची योजना असून यासाठी केंद्र व संबंधित केंद्रशासित प्रदेशांनी जमीन उपलब्ध...