निर्यातबंदीबाबत फेरविचार करावा, शरद पवार यांची वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना विनंती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपला देश सातत्यानं कांदा निर्यात करत आला आहे. निर्यात होणा-या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे. मात्र, केंद्रसरकारच्या आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात एक खात्रीशीर निर्यातदार...
भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी आज शपथ घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक...
तेल विपणन कंपन्यांकडून इथनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन देण्यासाठी इथनॉलच्या परिवहन दरांमध्ये बदल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तेल विपणन कंपन्यांकडून इथनॉल मिश्रित पेट्रोलला प्रोत्साहन देण्यासाठी इथनॉलच्या परिवहन दरात बदल करण्यात आला आहे. राष्ट्री य जैव इंधन-2018 च्या इथनॉल मिश्रित धोरणानुसार सरकारी तेल...
कोविड लसीच्या संभाव्य दुष्परिणामांचं निवारण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीच्या संभाव्य दुष्परिणामांचं निवारण करण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार लसीकरणाच्या प्रत्येक सत्रात मर्यादित नागरिकांना लस दिली जाईल, तसंच लसीकरणानंतर प्रत्येकाला...
चांद्रयान-2 अचूकपणे चंद्राच्या कक्षेत पोहोचले-इस्रो अध्यक्ष
चांद्रयान-2 सात सप्टेंबरला रात्री 1 वाजून 55 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार
नवी दिल्ली : भारताची दुसरी महत्वाकांक्षी चांद्रमोहीम, चांद्रयान-2 ने चंद्राच्या कक्षेत अचूकपणे प्रवेश केला आहे. आज सकाळी 9...
नागरिकत्व सुधारणा विधेयकाचं संमत होणं हा ऐतिहासिक निर्णय अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजुर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे, तसंच करुणा आणि बंधुत्व या देशानं...
‘नवभारत’ निर्मितीत आघाडीची भूमिका बजावण्याचे संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे मुलांना आवाहन
नवी दिल्ली : भारताला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुलांना केले. ते आज 41 सरकारी शाळांमधील 3500 मुलांना...
भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांसाठी येत्या १ जूनपासून दररोज २०० रेल्वेगाड्या सोडणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वे स्थलांतरित कामगारांसाठी येत्या १ जूनपासून दररोज २०० रेल्वेगाड्या सोडणार आहे, या गाड्यांची आरक्षण नोंदणी आज सकाळी दहा वाजता सुरु झाली.
सुरुवातीच्या काही तासांमध्येच चार...
भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्य़ातला व्यापार करार येत्या मे महिन्यापासून अंमलात येण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्य़ातला व्यापार करार येत्या मे महिन्यापासून अंमलात येण्याची शक्यता आहे. १८ फेब्रुवारीला उभय देशांनी या करारांवर सह्या केल्या होत्या दिल्लीमध्ये उभय...
भारताचा पुरुष आणि महिलांचा हॉकी संघ पहिल्यांदाच एकाचवेळी ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या हॉकी संघानं काल ऐतिहासिक विजयाची नोंद करत गेल्या चार दशकांमध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
काल संध्याकाळी झालेल्या...











