९ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेली याचिकेच्या वैधतेबाबत प्रफुल्ल पटेल यांचं प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ९ आमदारांच्या अपात्रतेसाठी केलेली याचिकेच्या वैधतेबाबत अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ते आज मुंबईत...

देशात ८९ हजार १२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १ कोटी १५ लाख ६९ हजार २४१ रुग्ण, कोरोनामुक्त झाले असून, सध्या देशभरात सहा लाख ५८ हजार ९०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात...

सीएए, एनपीआरला राज्य सरकारचा पाठिंबा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भात भीती बाळगू नये असं आवाहन करत या कायद्याला विरोध नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र...

हवामान अभ्यासाविषयी सरकारी धोरणांत कालानुरूप बदल आवश्यक – हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान अभ्यासाविषयी सरकारी धोरणांमध्ये कालानुरूप बदल करणं आवश्यक असल्याचं मत, प्रसिद्ध हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं काल प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती...

शेतीला फायदेशीर बनविण्यासाठी धोरणात्मक सुधारणांची सुरूवात करण्याची गरज उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली

केंद्र व राज्यांनी कृषी, शिक्षण आणि आरोग्य सेवांना सर्वाधिक प्राधान्य द्यावे- उपराष्ट्रपती शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी बागायती व मत्स्यपालनासारख्या पूरक क्षेत्रांना प्रोत्साहन देण्याची आवशक्यता : स्वर्ण भारत ट्रस्टमधील समारंभात ‘रयथू...

डिजिटल व्यवहारांचा जास्तीत जास्त वापर करा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी डिजिटल व्यवहारांचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या काळामध्ये एकमेकांमध्ये सामाजिक अंतर...

जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांच्या तिन्ही सल्लागारांना मंत्रीस्तरीय अधिकार प्रदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुरमू यांच्या तिन्ही सल्लागारांना त्यांना दिलेल्या विभागांनुसार मंत्रीस्तरीय अधिकार प्रदान केले आहेत. फारुख खान, के. के. शर्मा आणि राजीव राय...

गेल्या तीन दिवसांपासून भारताची उपचाराधीन रुग्णसंख्या एकूण संख्येच्या 10% पेक्षा कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सक्रीय रुग्ण संख्येत सातत्याने घसरणीचा कल कायम  आहे. गेल्या तीन दिवसांपासून भारताची सक्रिय रुग्णांची संख्या एकूण संख्येच्या  10% पेक्षा  कमी असून त्यावरून असे सूचित...

मुंबईकरांनी घरापासून दोन किलोमीटर परिघाबाहेर जाऊ नये असं पोलिसांचं आवाहन.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता कोणत्याही कारणाने घरापासून दोन किलोमीटर परिघाबाहेर जाऊ नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केलं आहे. कार्यालयात जाणारे आणि तातडीच्या वैद्यकीय कारणासाठीच...

सुरक्षा दलांच्या अथक प्रयत्नांमुळे सीमाभागात हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय घट – सेनादल प्रमुख जनरल मनोज...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुरक्षा दलांच्या अथक प्रयत्नांमुळे हिंसाचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाल्याचं सेनादल प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय सैन्य दिनानिमित्त आयोजित...