तृतीयपंथीय कल्याण मंडळाची लवकरच स्थापना – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : राज्यातील तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश असलेले तृतीयपंथीय कल्याण मंडळ शासन निर्णय होऊनही प्रलंबित आहे. हे मंडळ तात्काळ अस्तित्वात आणण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तृतीयपंथीयांच्या...
उपमुख्यमंत्री आणि ३५ मंत्र्यांना राज्यपालांनी दिली शपथ
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ आज येथील विधानभवनाच्या प्रांगणात संपन्न झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची तर 25 सदस्यांना कॅबिनेट मंत्री पदाची आणि...
राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कर्जमाफी योजना लवकरच आणू अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यत कर्जमाफी दिल्यानंतर, आता दोन लाखांवर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा सर्वसमावेशक कर्जमाफी योजना लवकरच आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
‘सी व्हिजील’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या १ हजार १९२ तक्रारी
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ॲप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ॲपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192...
‘घरपोच आहार’ योजना निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी वार्षिक सरासरी शिलकीची मर्यादा आता १० हजार...
मुंबई : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत 'घरपोच आहार' (टीएचआर) आणि 'गरम ताजा आहार' (एचसीएम) पुरवठयासाठी अधिकाधिक महिला बचत गट, संस्थांना निविदा प्रक्रियेत भाग घेता यावा म्हणून वार्षिक सरासरी...
ऊस तोडणीला वाहतुकीसाठी २०० रुपये प्रति टन अनुदान दिलं जाईल – अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात उसाचे विक्रमी उत्पादन झाले असून ऊस गाळपाच प्रमाणही वाढले आहे. त्यामुळं ऊस तोडणीला वाहतुकीसाठी २०० रुपये प्रति टन अनुदान दिलं जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित...
मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी 2009च्या राज्य सरकारच्या योजनेला पुनरूज्जीवित करणार-आठवले
मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माहिती देतांना आठवले म्हणाले की, मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने...
भाजपा विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मतदीसाठी घेतली राज्यपाल...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेन्द्र फडणवीस यांनी राज्यपालांना केली आहे. त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी...
शेतकरी कर्जमुक्तीसोबतच चिंतामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणार
नागपूर : जनतेच्या आशीर्वादाने आणि पाठबळावर हे सरकार आले असून त्यांना दिलेली वचने व त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करु, अशी ग्वाही देतानाच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाहीतर चिंतामुक्त...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विनम्र अभिवादन
मुंबई :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत संघर्ष केला. विचार आणि उच्चारांमध्ये सत्यता, स्पष्टता, पारदर्शकता असलेले ते नेते...









