धार्मिक एकात्मता आणि विविधतेमधील एकता या भारताच्या मूल्यांचे जतन कराः उपराष्ट्रपती

भारताला 21 व्या शतकातील नवनिर्मितीचे केंद्र बनवा महिलांचे शिक्षण ही लोकचळवळ बनली पाहिजे माध्यमिक शाळेच्या पातळीपर्यंत मातृभाषा शिक्षणाचे प्राथमिक माध्यम बनवा आपल्या शिक्षण प्रणालीला जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी प्रबोधन घडवण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन नवी दिल्ली...

फेम योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी विजेवर चालणाऱ्या 5595 बसना मंजुरी

नवी दिल्ली : अवजड उद्योग विभागाने देशभरातील 64  शहरे, राज्य सरकारच्या संस्था, राज्यांचे परिवहन विभागांना शहरांतर्गत आणि शहरांना जोडणारी वाहतूक करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या 5595 बसना मंजुरी दिली आहे. फेम इंडिया योजनेच्या...

सुरक्षा विषयक कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी आमची संरक्षण दले पूर्णतः सुसज्ज- संरक्षणमंत्री

370 कलम रद्द करण्यामुळे आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवल्याने 70 वर्षांपासून सुरू असलेला भेदभाव संपुष्टात आल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन नवी दिल्ली : सरकारने 370...

केंद्रीय माहिती आयोगाकडून मनुष्यबळ विकास आणि माहितीचा अधिकार कायदा 2005 विषयी परिषदेचे आयोजन

नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आयोगाने उद्या 9 ऑगस्ट 2019 रोजी नवी दिल्ली येथे मनुष्यबळ विकास आणि माहितीचा अधिकार कायदा 2005 विषयी एका परिषदेचे आयोजन केले आहे.शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित...

महाराष्ट्राने देशाला दिला सर्वाधिक जीएसटी महसूल; १५ टक्क्यांच्या हिश्श्यासह देशात अग्रस्थानी – वित्तमंत्री सुधीर...

मुंबई : देशपातळीवरील जीसएटीच्या महसूल संकलनात महाराष्ट्राने १५ टक्के हिस्सा नोंदवला असून देशात महाराष्ट्र यामध्ये अग्रस्थानी असल्याची माहिती वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. देशात सन २०१८-१९ मध्ये जीएसटी...

कोल्हापूर, सांगली, कराडमधील पूरग्रस्तांना केंद्र व राज्य शासनाकडून सर्व प्रकारची मदत

मुख्यमंत्र्यांकडून पूरस्थितीची पाहणी; केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा  मुंबई : राज्यातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण राखण्याबरोबरच पूरग्रस्त नागरिकांना राज्य सरकारकडून सर्व प्रकारची मदत दिली जात असून या प्रयत्नांना...

स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळेच देशाला सुवर्ण दिवस – केंद्रीय मंत्री अरविंद सावंत

नवी दिल्ली : ‘छोडो भारत’, ‘गोवा मुक्ती संग्राम’ आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामात जीवाची बाजी लावून ब्रिटीश सत्तेविरोधात बंड पुकारणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळेच भारत देशाला सुवर्ण दिवस प्राप्त झाले, असे...

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा सर्वोच्च नागरी सन्मान

नवी दिल्ली : सिद्ध अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ राजकारणी म्हणून प्रणव मुखर्जी ओळखले जातात. ते भारत देशाचे 13 वे राष्ट्रपती आहेत. 11 डिसेंबर 1935 मध्ये जन्मलेले प्रणव मुखर्जी हे 6...

ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) भारतरत्न प्रदान

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांना (मरणोत्तर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. नानाजी देशमुख यांचे निकटचे नातेवाईक विरेंद्रजीत सिंह...

पूरग्रस्त भागात बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या २८ टीम कार्यरत – मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांची...

मुंबई : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून पूर परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ)च्या 28 टीम कार्यरत आहेत अशी माहिती...