ठाण्यातील श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची उपस्थिती
ठाणे : श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ समिती व श्री शाम सरकार यांच्या वतीने ठाण्यातील घोडबंदर येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी...
नदीकाठी ३ हजार हेक्टरवर आणि १४० कि.मी अंतरावर वृक्षलागवड वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबई : राज्यातील नद्यांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी ईशा फाऊंडेशनच्या सहकार्याने नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत नदीच्या दोन्ही किनाऱ्यांपासून १ कि.मी अंतरावर वन, शासकीय व खाजगी जमिनीवर...
राज्यात काल कोविड १९ मुळे एकाही रुग्णाच्या मृत्युची नोंद नाही
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड १९ मुळे एकाही रुग्णाच्या मृत्युची नोंद झाली नाही. काल राज्यात ५४४ नव्या रुग्णांची नोंद झाली, १ हजार ७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात...
पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी ‘स्मार्ट पोलीसींग’ उपक्रम उपयुक्त – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस विभागाचा 'स्मार्ट पोलीसींग' उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातील...
युक्रेनमध्ये अडकलेल्या ८०० नागरिकांना घेऊन भारतीय वायुदलाची C-17 विमानं आज मायदेशी परतली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गंगा अभियाना अंतर्गत भारतीय वायुदलाची चार C-17 विमानं युक्रेनमध्ये अडकलेल्या ८०० नागरिकांना घेऊन आज सकाळी नवी दिल्ली जवळच्या वायुदलाच्या हिंडन विमानतळावर परतली. रोमानियाची राजधानी बुखारेस्ट...
लोककलांचे मर्म उलगडणारी संवाद मालिका प्रसारित होणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची...
मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत इथल्या मातीचा सुगंध ल्यालेल्या अस्सल लोककलांचे महत्त्वाचे योगदान आहे. शेकडो वर्षांची लोकप्रबोधनाची आणि लोकरंजनाची परंपरा असलेल्या राज्यातल्या लोककलांचा इतिहास, जडणघडण, लोककलांचे पूर्वीचे आणि आजचे स्वरूप यावर प्रकाश...
मुंबईत दिवाळीनंतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात दिवाळीनंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी...
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणात प्रमुख व्याजदरांमध्ये कोणताही बदल नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कोणताही बदल केला नाही. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. रेपो दर चार...
बीड शहरात आखणी २५ नव्या अंगणवाड्यासाठीचा प्रस्ताव तातडीनं मागवून घ्यावा- यशोमती ठाकूर
मुंबई (वृत्तसंस्था) : बीड शहरात आखणी २५ नव्या अंगणवाड्यासाठीचा प्रस्ताव तातडीनं मागवून घ्यावा असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. शहरात वर्षांखालच्या मुलांसाठी अनेक ठिकाणी...
राज्यात काल ३ हजार ७२९ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ७२९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. याबरोबरच राज्यातलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक ७४ शतांश टक्के झालं आहे. आत्तापर्यंत राज्यभरातले...











