देशभरात आज दुपारपर्यंत ३५ लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेच्या आज ३२७ व्या दिवशी देशभरात आज दुपारपर्यंत ३५ लाखापेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. आत्तापर्यंत देशभरातल्या लाभार्थ्यांना एकूण १२९ कोटी...
जगाचं तापमान प्रत्येक दशकात शून्य पूर्णांक दोन अंशांनी वाढत असल्याचा ५० आघाडीच्या शास्त्रज्ञांचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगाचं तापमान प्रत्येक दशकात शून्य पूर्णांक दोन अंशांनी वाढत असल्याचा इशारा ५० आघाडीच्या शास्त्रज्ञांनी दिला. २०१३ ते २०२२ या कालावधीत मानवनिर्मित तापमानवाढीच्या पातळीत शून्य पूर्णांक दोन...
महाराष्ट्र पर्यटनाबाबत टॅगलाईन स्पर्धा
मुंबई : महाराष्ट्र पर्यटनावर आधारित नवीन घोषवाक्य निर्मितीसाठी फेसबुक व इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर महा टॅगलाईन स्पर्धा (Maha Tagline Contest) आयोजित करण्यात आली आहे. यात राज्यातील व देशातील कलाकार,...
आयएमडीच्या http://mausam.imd.gov.in संकेतस्थळावरील 7 सेवा उमंग अॅप्लिकेशनवर उपलब्ध
नवी दिल्ली : युनिफाइड मोबाइल अॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स (उमंग) चे उद्घाटन भू विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी आज 22 मे, 2020 रोजी केले. यावेळी भारतीय हवामानशास्त्र विभाग आयएमडीचे महासंचालक...
जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला जलस्वंयपूर्ण करणार- केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंन्द्रसिंग शेखावत
पुणे : देशातील पाण्याच्या स्त्रोतांचे मोजमाप करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच जलस्त्रोतांच्या मोजमापाचे हे काम पुर्ण होणार असून जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून देशाला जलस्वंयपूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती...
मार्डच्या मागण्यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून तत्काळ दखल
मास्क, पीपीई किट उपलब्ध
औरंगाबाद : कोवीड-19 रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात (घाटी) दाखल होऊ लागल्याने एन-95 मास्क, पीपीई किट मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी मागणी मार्डच्या...
पाच वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड गरजेची आहे. यासाठी राज्य शासनाचा दरवर्षी दहा कोटी वृक्षलागवडीचा संकल्प आहे. येत्या पाच वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे वन...
कोकणात सावित्री, कुंडलिका आणि जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली
मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून बोईसर, धनानीनगर, पालघर , सातपाटी, डहाणू, बोर्डी, चिखले, विक्रमगड, वसई - विरार, नालासोपारा या भागांत पावसानं जोरदार वाऱ्यांसह हजेरी लावली आहे. तर...
सुप्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचं पुण्यात निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट ह्यांचं आज सकाळी पुणे इथल्या राहत्या घरी दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. त्यांनी मजूर, दलित, भटक्या...
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार- उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असा पुनरुच्चार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबईत काल शिवसेनेच्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी केंद्रीय...











