जय जीत सिंग दहशतवाद विरोधी विभागाचे नवे प्रमुख

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जय जीत सिंग यांची राज्यातल्या दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारनं काल त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. १९९० च्या...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय निवडणूक आयोगानं आज देशाच्या १६ व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचं वेळापत्रक जारी केलं. १८ जुलै रोजी निवडणूक होणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हे...

भारतात कच्च्या तेलाच्या फायदेशीर ट्रेडिंगसाठी मार्गदर्शिका

मुंबई (वृत्तसंस्था) : व्यापारात वैविध्यता आणण्याचा पर्याय म्हणून गुंतवणुकदार कच्च्या तेलाचा विचार करू शकतात. ही एक फायदेशीर वस्तू असून जागतिक बाजारपेठ असल्याने तिला आकर्षक मूल्यही आहे. आयातीवर अवलंबून असलेली वस्तू...

स्वस्त धान्य दुकान परवाना मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दौंड तालुका वगळता उर्वरित १२ तालुक्यांमध्ये २१८ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्यासाठी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत...

प्रगल्भ लोकशाहीच्या निर्मितीसाठी मूल्याधारित मतदार शिक्षण आवश्यक – डॉ. अनिल काकोडकर

मुंबई: प्रगल्भ लोकशाहीसाठी नागरिकांची प्रगल्भ मानसिकता निर्माण करणे आवश्यक आहे. शाळेत ज्याप्रमाणे मूल्याधारित शिक्षण देणे आवश्यक असते, त्याच पद्धतीने मतदारांनाही मूल्याधारित मतदार शिक्षण दिले पाहिजे असे मत राजीव गांधी...

प्रभादेवीतील गॅमन हाऊसला आग

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत प्रभादेवी इथल्या वीर सावरकर मार्गालगत असलेल्या गॅमन हाऊस या पाच मजली इमारतीत आज सकाळी आग लागली, या आगीत इमारतीचं नुकसान झालं असून, जीवित हानी झाली...

कृषी क्षेत्राला चालना देतानाच शेतकरी चिंतामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई : शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याला चिंतामुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या सुरु असलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात उमटले असून कृषी विभागासाठी 3 हजार 254 कोटी रुपयांची तरतूद, शेतकऱ्यांना...

पूर्व मध्य आणि आसपासच्या दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरात कमी दाबाचा पट्टा

नवी दिल्ली : दक्षिण पूर्व आणि लक्षद्वीप तसेच पूर्व मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तर दिशेने सरकला असून लक्षद्वीपपासून 240 किलोमीटर, मुंबईपासून 760 किलोमीटर तर वेरावळपासून...

पंचसूत्रीच्या यशस्वी अंमलबजावणीतून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची उद्दिष्टपूर्ती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोना संकटावर मात करून राज्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प आज राज्य विधिमंडळात सादर झाला असून यात निश्चित करण्यात आलेल्या  विकासाच्या पंचसूत्रीमुळे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे...

वर्ध्यात प्रति दिवस ४० हजार रेमेडमसेवीर इंजेक्शन निर्मिती करणारा प्रकल्प सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात रेमेडमसेवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वर्ध्यात ४० हजार इंजेक्शन प्रति दिवस निर्मिती करणारा प्रकल्प सुरु केला आहे, अशी माहिती केद्रीय रस्ते वाहतूकमंत्री...