Home Blog Page 1463

विदर्भातल्या संशोधन संस्थांनी वन उत्पादनं,कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनाचा योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं उपयोग करून घ्यावा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदर्भातल्या संशोधन संस्थांनी, या क्षेत्रात विपुल प्रमाणात असलेल्या वन उत्पादनं, कोळसा यांसारख्या नैसर्गिक संसाधनाचा योग्य तंत्रज्ञानाच्या वापरानं उपयोग करून घ्यावा...

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपूर्ण देशभर राबवण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज संपूर्ण देशभर राबवण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व आरोग्य केंद्रं, रेल्वेस्थानक, बसस्थानक तसंच...

गोरखपूर आणि पूर्वांचल राज्यांच्या विकासासाठी लिंक एकस्प्रेस मार्ग महत्वाची भूमिका बजावेल, असं उत्तर प्रदेशचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोरखपूर आणि पूर्वांचल राज्यांच्या विकासासाठी लिंक एकस्प्रेस मार्ग अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं...

नागरीकत्व सुधारणा कायद्याला राज्यांनी नकार दिल्यास घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरीकत्व सुधारणा विधेयक संसदेत आधीच संमत झाल्यामुळे  या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठलेही राज्य नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं काँग्रेसचे नेते...

राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कर्जमाफी योजना लवकरच आणू अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यत कर्जमाफी दिल्यानंतर, आता दोन लाखांवर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा सर्वसमावेशक कर्जमाफी योजना लवकरच आणू,...

दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिल्लीत दहशतवाद रोखण्याबाबत आणि सुरक्षा व्यवस्थेप्रकरणी वरीष्ठ पोलिस...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिन सोहळा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक यांनी दिल्लीत दहशतवाद रोखण्याबाबत आणि सुरक्षा व्यवस्थे प्रकरणी...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या देशातल्या विद्यार्थ्यासोबत ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून संवाद साधणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तारखेला "परीक्षा पे चर्चा" या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसोबत संवाद साधणार आहेत. हा...

शेजारील देशांमध्ये आपल्या हित संबंधांच संरक्षण करण्यात भारत सक्षम असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेजारील देशांमध्ये आपल्या हिताचं संरक्षण करण्यात भारत सक्षम असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या...

केंद्रशासित जम्मू आणि कश्मीर प्रदेशातली प्रीपेड मोबाईल सेवा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीर या नवनिर्मित केंद्रशासित प्रदेशात कालपासून प्रीपेड मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. काश्मीर खोर्‍यात दोन जिल्ह्यातील टू-जी सेवाही सुरू...

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर विकासाचं नवं पर्व सुरु / नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी शिष्टमंडळाची जम्मू...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि कश्मीर मधून कलम-३७० हटवल्यानंतर या संपूर्ण प्रदेशाचा नव्यानं उदय झाला आहे, असं प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग...