Home Blog Page 1513

नव्या संसदेच्या निवडीसाठी उझबेकीस्तानात आज निवडणुका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उझबेकीस्तानमधे आज सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. देशाच्या विकासाच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे. 2016 मधे राष्ट्राध्यक्ष इस्लाम करिमोफ...

नागरीकत्व सुधारणा कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि लोकांनी पुढे येऊन या नव्या कायद्याला समर्थन द्यावं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत जनतेला योग्य महिती मिळावी तसंच विरोधी पक्ष पसरवत असलेली खोटी माहिती उघड व्हावी या उद्देशानं भाजपानं जनसंपर्क...

महसूल वसुली प्रक्रीयेत स्थिरता येत नाही तोपर्यंत वस्तु आणि सेवा कराच्या दरात वाढ नाही....

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तु आणि सेवा कराच्या दरात बदल करायचे किंवा नाहीत याबाबतचा विचार, वर्षातून एकदाच केला जाऊ  शकतो, असा विचार प्रत्येक बैठकीत...

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून लोकांची दिशाभूल करत असल्याचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  केला आहे. तसंच त्रुणमूल...

नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात बिहारमध्ये पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये  राष्ट्रीय जनता दलानं नागरीकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरीक नोंदणी पुस्तिकेविरोधात पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. रेल्वे आणि रस्ते...

६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभ येत्या सोमवारी नवी दिल्ली इथं होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभ येत्या सोमवारी नवी दिल्ली इथं होणार आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांच्या हस्ते...

वायूसेनेचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १२७ पदवीधारकांना एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदौरिया यांच्यांहस्ते राष्ट्रपती नियुक्तीपत्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वायु दलाच्या वेगवेगळ्या शाखांच्या प्रशिक्षणार्थींचे नियुक्तीपूर्व प्रशिक्षणपूर्ण झाल्याच्या निमीत्तानं, आज तेलंगणातल्या दुंडीगल वायुदल प्रशिक्षण अकादमीत संयुक्त संचलन झालं. एअर चीफ मार्शन...

जनतेनं शांततेचं पालन करुन कायदा आणि सुव्यवस्था राखावी – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तरप्रदेशात जनतेनं शांततेचं पालन करुन कायदा आणि सुव्यवस्था राखावी, असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. नविन नागरिकत्व कायद्याबाबत...

जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खासगी क्षेत्रातले उद्योजक मोठया प्रमाणावर पुढे येत आहेत – राज्यमंत्री जितेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खासगी क्षेत्रातले उद्योजक मोठया प्रमाणावर पुढे येत आहेत, अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयातले राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली...

महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतक-यांचं ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचं दोन लाख रुपयांपर्यंतचं थकीत...

मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातल्या शेतक-यांचं ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचं दोन लाख रुपयांपर्यंतचं थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...