शिवसेनेचे अरविंद सांवत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारमधले शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी मंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे.
शिवसेनेची बाजू सत्याची असून, आपण...
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला विचारणा, पाठिंब्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपानं असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सरकार स्थापनेबाबत विचारणा केली आहे. शिवसेनेला आज संध्याकाळी साडे...
भारतानं बांग्लादेशाविरुद्धची टी.ट्वेंटी क्रिकेट मालिका २-१नं जिंकली, गोलंदाज दीपक चहरनं केली विक्रमी कामगिरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेशादरम्यान नागपूर इथं झालेला तिसरा टी-ट्वेंटी सामना ३० धावांनी जिंकून भारतानं ही मालिकाही २-१ अशी जिंकली. सामन्यात बांगलादेशानं...
बुलबुल चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओदिशात परिस्थिती गंभीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुलबुल चक्रीवादळामुळे जोरदार वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसानं ओदिशाच्या किनारपट्टीलगतच्या क्षेत्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
चक्रीवादळामुळे किनारपट्टीलगतच्या ५ जिल्ह्यांमधल्या लागवडीखालच्या सहा...
भारतातून पाकिस्तानात जाणा-या कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्धाटनाचं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी केलं स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्धाटनाचं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी केलं स्वागत

भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्धाटनाचं संयुक्त...
आयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा आदर मात्र निकालानं समाधान नाही – ऑल इंडिया मुस्लीम...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं आम्ही आदर करतो, मात्र या निकालानं आमचं समाधान झालेलं नाही, अशी प्रतिक्रिया ऑल इंडिया मुस्लीम...
सर्वोच्च न्यायालयानं काल अयोध्या प्रकरणावर निकाल दिल्यानंतर उत्तर प्रदेशात कोणतीही अनुचित घटना नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं काल अयोध्या प्रकरणावर निकाल दिल्यानंतर उत्तर प्रदेशात कोणतीही अनुचित घटना घडल्याचं वृत्त नाही. शांततापूर्ण वातावरण कायम रहावं, यासाठी...
आयोध्येबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता प्रत्येक भारतीयानं राष्ट्र निर्माणाची जाबाबदारी घ्यावी – प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून संबोधन केलं. सर्वोच्च न्यायालयानं राम मंदिर निर्माणाचा निकाल दिला आहे....
करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्याला प्रारंभ
मुंबई (वृत्तसंस्था) : करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्याला काल प्रारंभ झाला. काल पहिल्या दिवशी मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी देवीला चरणस्पर्श केला. हा सोहळा...
भाजपाला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या निमंत्रणांच शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं स्वागत, शिवसेनेचाच...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सामना...









