मालिकांचे चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गामुळं सुमारे दोन महिन्यांपासून चित्रपट आणि मालिकांचं चित्रीकरण बंद आहे. आता हे चित्रीकरण सुरू करण्याची तयारी काही वाहिन्या आणि निर्मात्यांनी केली आहे. ग्रीन...
समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेलं वृत्त खोटं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार वस्तू आणि सेवाकराचा परतावा देण्यासाठी सरकारनं ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे, असं समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेलं वृत्त खोटं असल्याचं सरकारनं स्पष्ट...
देशात कोरोना विषाणू संसर्गाचा सामुदायिक प्रसार रोखण्यात यश, मात्र कोरोना दीर्घकाळ अस्तित्वात राहण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नामुळे, भारत आत्तापर्यंत कोरोनाचा सामुदायिक प्रसार रोखण्यात यशस्वी ठरला असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. आजवर देशात देवी...
क्रीडा पुरस्कारांसाठी इ-मेल द्वारे अर्ज मागविले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी इ-मेल द्वारे अर्ज मागविले आहेत. ३ जून ही अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासह इतर पुरस्कारांची...
राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकनं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची एकता आणि अखंडत्व जपण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संघटना आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रसरकार “सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार” हा पुरस्कार प्रदान करणार आहे.
याबाबतची अधिसूचना...
तातडीनं आर्थिक मदतीची योजना जाहीर करण्याची गरज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सावरण्यासाठी तातडीनं आर्थिक मदतीची योजना जाहीर करण्याची गरज असल्याचं मत नोबेल पारितोषिक विजेते प्रसिद्ध अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी...
वित्तीय कंपन्यांची रिझर्व्ह बँकेला कर्ज पुनर्गठन करण्याची मागणी
नवी दिल्ली : बिगर बँकींग क्षेत्रातल्या वित्तीय कंपन्यांनी, त्यांनी दिलेल्या कर्जाचं मार्च २०२१ पर्यंत एकदा पुनर्गठन करु द्यावं अशी विनंती भारतीय रिझर्व्ह बँकेला केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावानं निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे...
देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या एका दिवसात सुमारे ४ हजारांनी वाढली
नवी दिल्ली : गेल्या २४ तासात देशभरात ३ हजार ९०९ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. त्यामुळे देशात आता कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ४६ हजार ४३३ झाली आहे. देशात गेल्या...
यंदा १८ ते २३ जुलै दरम्यान जेईई, तर २६ जुलैला होणार नीट परीक्षा
नवी दिल्ली : जेईई, अर्थात संयुक्त प्रवेश परीक्षा येत्या १८ ते २३ जुलैदरम्यान, तर नीट, अर्थात राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा २६ जुलैला होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री...
परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्यासाठी केंद्र सरकार सुविधा पुरवणार
7 मे पासून टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू होणार
नवी दिल्ली : अनिवार्य कारणास्तव परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना केंद्र सरकार टप्प्याटप्प्याने भारतात परत आणण्याची सुविधा उपलब्ध करणार आहे. प्रवासाची व्यवस्था विमान आणि...











