तामिळनाडूमधे आणखी दोन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं उभारायला केंद्र सरकारची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमधे आणखी दोन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं उभारायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर विजय भास्कर यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली. अरियालूर आणि नव्यानं...

मनी लाँड्रिंग प्रकरणी पीएफआय आणि रिहॅब इंडिया फाउंडेशनच्या सात पदाधिकाऱ्यांना सक्तवसुली संचालनालयाचं समन्स

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना आणि तिच्याशी संबंध असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेच्या सात पदाधिकाऱ्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं समन्स जारी केलं...

आसाममधल्या बोडो कराराचा संपूर्ण राज्याला फायदा – भाजपा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय करारामुळे केवळ बोडोलँड क्षेत्रीय प्रदेशाचाच विकास होणार नसून, संपूर्ण राज्याला त्याचा फायदा होईल, असं भाजपानं म्हटलं आहे. पक्षाचे प्रवक्ते डॉ. नूमल मोमीन...

देशाची अर्थव्यवस्था एका नव्या उंचीवर नेण्यावर आणि प्रगत आणि सुरक्षित भारताची निर्मिती करण्यावर प्रधानमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये युवा भारत एक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. देशाची अर्थव्यवस्था एका नव्या उंचीवर नेण्यावर आणि...

नोवेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लोकांनी घाबरुन जाऊ नये, असं जागतिक आरोग्य संघटनेचं आवाहन /...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात नोवेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत 106 जणांचा मृत्यू झाला असून, साडेचार हजार लोकांना त्याची बाधा झाली आहे. लोकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन WHO अर्थात,...

लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नसल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते हैदराबाद इथं कलाम्स इन्स्टीट्यूट ऑफ यूथ एक्सलन्स या संस्थेनं आयोजित केलेल्या कलाम...

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी सरकार सातत्यानं काम करत असून यादृष्टीनं अनेक पावलं उचलली जात आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....

भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नाही उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नसल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. पूर्णपणे...

एअर इंडियातले आपले शंभर टक्के समभाग विकण्यासाठी केंद्र सरकारनं निविदा मागवल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एअर इंडियातले आपले शंभर टक्के समभाग विकण्यासाठी केंद्र सरकारनं निविदा मागवल्या आहेत. याबाबतचं प्राथमिक निवेदन काल सरकारनं जारी केलं. त्यात बोलीदारांना स्वारस्यपत्र सादर करण्यासाठी १७...

सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे – राजनाथ सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केला आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ कर्नाटक राज्यातल्या बंगळुरू इथं आयोजित...