आधार आणि पॅन लिंक करण्यास ३१ मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली : आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे ज्यांनी अद्याप लिंक केलं नसेल तर त्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत...
देशात सुरु होणार आता ‘5G’ पर्व; टेलिकॉम कंपन्यांना चाचण्यांसाठी सरकारची मंजुरी
नवी दिल्ली : भारतातील इंटरनेट सेवा आता अधिकाधिक वेगवान आणि इंटरअँँक्टिव्ह होणार आहे. यासाठी 5G तंत्रज्ञान मोलाची भर टाकणार आहे. या नव्या तंत्रज्ञानासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे....
ट्राय’नं केबल आणि इतर प्रसारण सेवांवरच्या नियमनासंदर्भात ग्राहकांचं हित लक्षात घेत केल्या सुधारणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘ट्राय’ अर्थात, भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणानं केबल आणि इतर प्रसारण सेवांवरच्या नियमनासंदर्भात ग्राहकांचं हित लक्षात घेऊन काही सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे केबल टीव्हीचे ग्राहक कमी...
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता प्रधानमंत्र्यांकडून जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० या काळातला दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता प्रधानमंत्र्यांनी जारी केला. सुमारे सहा कोटी शेतकऱ्यांच्या...
पाकिस्तानात छळ झालेल्या अल्पसंख्याकांना मदत करणं भारताची जबाबदारी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं नेहमीच धार्मिक अल्पसंख्यांकाना त्रास दिला असून, अल्पसंख्याकाना मदत करणं ही आपली जबाबदारी असं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ते कर्नाटकमधल्या तुमकुरु इथं बोलत...
नॉर्दर्न कमांडचे जीओसी लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांची कृष्णा घाटी सेक्टरमधल्या लष्कर तळ आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॉर्दर्न कमांडचे जीओसी लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी कृष्णा घाटी सेक्टरमधल्या लष्कराचे तळ आणि चौक्यांना भेट दिली आणि तिथल्या सज्जतेची पाहणी करून तिथं तैनात जवानांना...
उत्तर भारतात तापमानात वाढ झाल्यानं नागरिकांना तीव्र थंडीपासून दिलासा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर भारतात बऱ्याच भागात दिवसाच्या तापमानात वाढ झाल्यानं नागरिकांना तीव्र थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. बिहार आणि झारखंडमध्ये तुरळक पट्ट्यांमध्ये दिवसा थंड ते अतिजास्त थंड...
गुरु गोविंद सिंग यांची ३५३ वी जयंती बिहारमध्ये साजरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरु गोविंद सिंग यांची ३५३ वी जयंती बिहारमध्ये धार्मिक वातावरणात साजरी होत आहे. गुरु गोविंद सिंग यांचं जन्मस्थान असलेल्या पटणा साहेब इथल्या तख्त श्री हरमंदिर...
सक्तवसुली संचालनालयानं बँक घोटाळ्यातला आरोपी पप्पू सिंग यांच्याशी संबंधित ५१ कोटी रुपयांची मालमत्ता केली...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं बँक घोटाळा संबंधित आरोपी पप्पू सिंग आणि त्याच्या कटुंबियांकडून ५१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. यामधे घरं, पोल्ट्री फार्म्स तसंच फिश टँक आदिंचा...
विजय मल्ल्याची चल संपत्ती वापरून बँकांनी कर्जं वसूल करण्याला मुंबईच्या विशेष न्यायालयाची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याची चल संपत्ती वापरून बँकांनी कर्जं वसूल करण्याला मुंबईच्या विशेष न्यायालयानं परवानगी दिली.
मात्र,...