राज्यपाल आणि उपराज्यपालांची दोन दिवसीय परिषद आजपासून नवी दिल्लीत सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यपाल आणि उपराज्यपालांची दोन दिवसीय परिषद आजपासून नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन इथं सुरू होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद भरणार आहे. राष्ट्रपती...

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीयांशी राजदूतांच्या माध्यमातून बोलू द्यावं अशी भारताची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या दोन भारतीयांशी राजदूतांच्या माध्यमातून बोलू द्यावं अशी मागणी भारतानं पाकिस्तानकडे केली आहे. या दोघांची विनातोशीष पाठवणी करावी, अशी मागणी केल्याचं परराष्ट्र व्यवहार...

प्लॉस्टिक बंदीसाठी लोकसभेत सामुहिक निर्णय घेण्याबाबत ओम बिर्ला यांची सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकदाच वापरण्यायोग्य प्लॉस्टिकवर बंदी घालण्यासाठी सामुहिक निर्णय घेण्याबाबत लोकसभेत विशेष चर्चा व्हावी, अशी सूचना सभापती ओम बिर्ला यांनी केली. शून्य प्रहरात, अशा प्लॉस्टिकच्या दुष्परिणामांबाबत अनेक सदस्यांनी...

जेएनयू,दिल्लीतल्या अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचं प्रश्न, तसंच दिल्लीतल्या अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. जेएनयूचा प्रश्न उपस्थित करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे के. के राजेश...

परिचय केंद्राकडून दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा जपण्याचे उत्तम कार्य – उपायुक्त संदीप माळवी

महाराष्ट्र परिचय केंद्रात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन नवी दिल्ली : महाराष्ट्रातील दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा  राजधानी दिल्लीत जपण्याचे मोलाचे कार्य महाराष्ट्र परिचय केंद्र करीत असल्याचे गौरवोद्गार ठाणे महानगरपालिकेचे उप आयुक्त संदीप माळवी यांनी काढले. श्री. माळवी यांच्या हस्ते आणि...

भ्रष्टाचार रोखण्यासाठी कॅग आणि महालेखा परिक्षकांनी नव्या पद्धतींचा विचार करावा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचार रोखण्यासाठी, कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखा परिक्षकांनी नव्या पद्धतींचा विचार करावा, कॅगची भूमिका फक्त आकडेवारी आणि प्रक्रियांपुरती मर्यादित न ठेवता त्यांनी सुशासनासाठी उत्प्रेरक म्हणून...

अवकाळी पावासामुळे झालेल्या पिकनुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचं पथक तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाळी पावासामुळे महाराष्ट्रात झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकार्‍याचं पथक तीन दिवसांच्या दौर्‍यावर राज्यात येत आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. आर....

भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दुसरा आणि दोन्ही संघांचा पहिलाच दिवसरात्र कसोटी क्रिकेट सामना आजपासून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा, आणि दोन्ही संघांचा पहिलाच दिवसरात्र कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलकाता इथं इडन गार्डन्स मैदानावर सुरु होणार आहे. दिवस-रात्र...

राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली अनधिकृत वसाहती रहिवासी संपत्ती अधिकार नियमन कायदा २०१९ संमत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं अनधिकृतपणे राहणाऱ्या ४० लाख लोकांच्या वसाहतींना अधिकृत करणारा राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली अनधिकृत वसाहती रहिवासी संपत्ती अधिकार नियमन कायदा २०१९  संमत केला. या...

भारत आणि फिनलँड सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यटन क्षेत्रात सहकार्य दृढ करण्यासाठी भारत आणि फिनलँड यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूरी दिली आहे. पर्यटन, माहितीची देवाणघेवाण, ज्ञान, तसंच पर्यटन क्षेत्रातील तज्ञता इत्यादी...