देशाच्या राजधानीत सात पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या राजधानीत आज सकाळी सात पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. तसंच आज कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तापमानात होणारी...

नौदलाचे आयएनएस प्रलय हे जहाज अबू धाबी इथं दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेव्हडेक्स-२१ आणि इंडेक्स २१ या आंतरराष्ट्रीय नौदल सुरक्षा प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी भारतीय नौदलाचे आयएनएस प्रलय हे जहाज काल संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी इथं दाखल...

सोनिया गांधी, त्यांचे पुत्र राहुल आणि कन्या प्रियांका या तिघांना पुरवण्यात आलेली विशेष सुरक्षा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, त्यांचे पुत्र राहुल आणि कन्या प्रियांका या तिघांना पुरवण्यात आलेली विशेष सुरक्षा गटाची संरक्षण सुविधा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला...

भारत वेस्टडिंज महिला क्रिकेट संघांमधली एकदिवसीय मालिका भारतानं २-१ अशी जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अँँन्टीग्वा इथं काल झालेल्या तिसऱ्या एकदविसीय क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघानं वेस्ट इंडिजच्या महिला संघावर ६ गडी राखून विजय मिळवला, आणि तीन सामन्यांची ही मालिका...

पुरुषांच्या हॉकी संघाचा शेवटचा सामना आज अॅंटवर्पमध्ये ग्रेट ब्रिटनबरोबर होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :युरोपीय देशांच्या दौऱ्यावर असलेल्या पुरुषांच्या हॉकी संघाचा शेवटचा सामना आज अॅंटवर्पमध्ये ग्रेट ब्रिटनबरोबर होणार आहे. शनिवारी ग्रेट ब्रिटनला १ – १ असं बरोबरीत रोखल्यानंतर आता भारतीय...

किसान सन्मान निधीतून आतापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ७५ हजार कोटी रुपये हस्तांतरित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान सन्मान निधीच्या माध्यमातून आतापर्यंत ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ७५ हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. केंद्र सरकारच्या दूरदृष्टीमुळे शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जात गेल्या ७...

कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचं जबाबदारीनं पालन करावं असं प्रधानमंत्र्यांचं देशातल्या जनतेला भावनिक आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मला देशातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित पाहायचं आहे, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव संपला आहे असा गैरसमज करुन न घेता, कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचं जबाबदारीनं पालन करण्याचं भावनिक आवाहन...

भारत आणि पाकिस्तान दरम्यान नियंत्रण रेषा आणि इतर भागातील युद्धविराम कराराचे संयुक्त राष्ट्र सभेकडून...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या नियंत्रण रेषा आणि इतर भागातील युद्धविराम कराराचे संयुक्त राष्ट्र सभेचे अध्यक्ष वोल्कन बोझ्कीर यांनी स्वागत केले आहे. दोन्ही देशांनी शाश्वत शांतता...

देवचा-पचमी इथल्या कोळसा खाणी पुढच्या २४ तासात पुन्हा सुरु करण्याचा पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देवचा-पचमी इथल्या कोळसा खाणी पुढच्या २४ तासात पुन्हा सुरु करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारनं केला आहे. काळ दिघा इथं सुरु असलेल्या दोन दिवसीय व्यवसाय परिषदेच्या...

सरस आजीविका मेळाव्यात महाराष्ट्रातील महिला बचतगटांचे १० स्टॉल

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने येथील इंडिया गेटवरील राजपथ लॉनवर आयोजित सरस आजीविका मेळाव्यात राज्याची हस्तकला व खाद्यसंस्कृती दर्शविणारे महिला बचतगटांचे 10 स्टॉल सहभागी झाले आहेत. केंद्रीय...