मुंबई महानगर क्षेत्रातील झोपडपट्टीधारक होणार घरमालक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, उल्हासनगर आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रांमध्ये झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प अर्थात एसआरए राबवणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी...

आसाममधल्या बोडो कराराचा संपूर्ण राज्याला फायदा – भाजपा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आसाममध्ये नुकत्याच झालेल्या त्रिपक्षीय करारामुळे केवळ बोडोलँड क्षेत्रीय प्रदेशाचाच विकास होणार नसून, संपूर्ण राज्याला त्याचा फायदा होईल, असं भाजपानं म्हटलं आहे. पक्षाचे प्रवक्ते डॉ. नूमल मोमीन...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिल्लीतल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला तसंच नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असं आवाहन केलं. ते काल दिल्लीत आढावा...

लडाखसारख्या अती उंचावरील विशेष प्रकारच्या डिझेल वापराच्या विक्री केंद्राचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखसारख्या अती उंचावरील शीत प्रदेशात वापरायला योग्य अशा विशेष प्रकारच्या डिझेल वापराच्या विक्री केंद्राचा प्रारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाला. हे डिझेल इंडीयन...

जनरल मनोज पांडे यांनी स्वीकारला देशाच्या लष्करप्रमुख पदाचा पदभार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे नवे लष्कर प्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी आज पदभार स्वीकारला. जनरल मनोज पांडे हे देशाचे २९ वे लष्कर प्रमुख असून अभियांत्रिकी कोअरमधून या...

रेल्वे प्रशासन आणि सामान्य नागरिकांमध्ये माहिती आणि सूचनांच्या अखंड देवाणघेवाणीसाठी भारतीय रेल्वेने नियंत्रण कक्षाची...

138 आणि 139 या दोन्ही क्रमांक तसेच सोशल मिडिया सेल रेल्वे ग्राहक (प्रवाशी)  आणि इतरांच्या चौकशीचे उत्तर, मदत (शक्य असेल तिथे) आणि संबंधित माहिती देण्यासाठी 24 तास कार्यरत असतील नवी...

सर्वोच्च न्यायालयानं काल अयोध्या प्रकरणावर निकाल दिल्यानंतर उत्तर प्रदेशात कोणतीही अनुचित घटना नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयानं काल अयोध्या प्रकरणावर निकाल दिल्यानंतर उत्तर प्रदेशात कोणतीही अनुचित घटना घडल्याचं वृत्त नाही. शांततापूर्ण वातावरण कायम रहावं, यासाठी पोलीस दल सज्ज आहे. अयोध्येचे अतिरिक्त...

देशाच्या प्रगतीला हातभार लावेल असं कमी खर्चाचं तंत्रज्ञान विकसित करण्याचं वैज्ञानिकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या प्रगतीला हातभार लावेल असं कमी खर्चाचं तंत्रज्ञान विकसित करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांना केलं आहे. पुण्याच्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत...

देशाच्या राजधानीत सात पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या राजधानीत आज सकाळी सात पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. तसंच आज कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तापमानात होणारी...

नागरिकत्व सुधारित कायदा हा नागरिकत्व बहाल करण्यातही आहे कुणाचं नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही, प्रधानमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा हा नागरिकत्व बहाल करण्यासाठी आहे, कुणाचं नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही, असं ठाम प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. कोलकाता इथं रामकृष्ण मिशनच्या...