कोरोना विषाणुच्या नियंत्रण आणि प्रतिबंधनासाठीच्या तयारीचा मंत्रिगटाच्या उच्चस्तरीय समितीनं घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोवेल कोरोना वायरसच्या नियंत्रण आणि प्रतिबंधनासाठी केलेल्या विविध उपाययोजनांच्या यासाठी तयार करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या उच्चस्तरीय समितीनं आढावा घेतला. आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या...
नवी दिल्लीत झालेल्या मेळाव्यात कोकणातले २०० जण सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीतल्या निजामुद्दीन भागात झालेल्या धार्मिक मेळाव्यात कोकणातले २०० जण सहभागी झाले होते, अशी माहिती प्रशासनाला मिळाल्याचं कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी सांगितलं आहे....
राखी हलदरनं पटकावलं सुवर्ण पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकाता इथं सुरु असलेल्या ३५ व्या राष्ट्रीय महिला भारोत्तोलन स्पर्धेत ६४ किलो प्रकारात बंगालच्या राखी हलदरनं सुवर्ण पदक पटकावलं.
९३ किलो स्नॅच प्रकारात आणि ११३ किलो...
स्वदेश निर्मित जहाजे आत्मनिर्भरतेचे आणि सागरी सुरक्षा वृद्धिंगत होण्याचे प्रतिक : राजनाथ सिंह
भारतीय तटरक्षक दलाचे जहाज ‘सचेत’ आणि दोन आंतररोधी बोटींचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते जलावतरण
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे गोवा येथे भारतीय...
महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं चित्तथरारक लढतीत न्यूझीलंडचा चार धावांनी पराभव केला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना...
तामिळनाडू सरकार राज्यातल्या सर्व शाळांमध्ये संगीत, नृत्य आणि कला शिक्षकांची करणार नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडू सरकार राज्यातल्या सर्व शाळांमध्ये संगीत, नृत्य आणि कला शिक्षकांची नियुक्ती करणार आहे. राज्याचे सांस्कृतिक विकास मंत्री के. पांडिया राजन यांनी सरकारनं अगोदरच तत्वतः या...
जालना जिल्ह्यातून भुसावळकडे पायी निघालेल्या स्थलांतरित १६ कामगारांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू
नवी दिल्ली : जालना जिल्ह्यातून भुसावळकडे पायी निघालेल्या स्थलांतरित १६ कामगारांचा आज मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्याच्या करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सटाणा शिवार इथं ही दुर्घटना झाली. परराज्यातील...
दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या असून, त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या झाली आहे, आणि त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरलं पाहीजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
अनिल अंबानीं यांनी शंभर दशलक्ष अमेरिकन डॉलर रक्कम अनामत म्हणून जमा करावी – ब्रिटन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी शंभर दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी रक्कम अनामत म्हणून जमा करावी, असे आदेश ब्रिटनच्या न्यायालयानं दिले आहेत. अंबानी यांच्यासोबत झालेल्या...
सर्व प्रकारची वैयक्तिक माहिती, एकाच माहिती संकलन केंद्रात एकवटणं आवश्यक असल्याचं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्ष यांनी सर्व प्रकारची वैयक्तिक माहिती, एकाच माहिती संकलन केंद्रात एकवटणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. कोलंबो इथं माहिती आणि दूरसंपर्क तंत्रज्ञान मंत्रालयाच्या...









