सर्व विभागांनी आपल्या अर्थसंकल्पात दहा टक्क्यांची तरतूद आदिवासी विभागाच्या विकासासाठी करावी – गिरीश चंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व विभागांनी आपल्या अर्थसंकल्पापैकी दहा टक्क्यांची तरतूद आदिवासी विभागाच्या विकासासाठी करावी, असे निर्देश जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी त्यांनी तीन...

उत्तम आरोग्य सुविधा देण्यास सरकार वचनबद्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे. नागरिकांना स्वस्तात उपचार उपलब्ध होण्याच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी...

देशभरात आज सकाळी संपलेल्या २४ तासात सुमारे ७४ हजार रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सात लाखाच्या खाली आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात...

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाला स्थगिती द्यावी, यासाठी शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिका तपासून पाहू...

मुंबई : अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाला स्थगिती द्यावी, यासाठी शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिका तपासून पाहू असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस...

येस बँक घोटाळाप्रकरणी मुंबईत सात ठिकाणी छापे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँक घोटाळाप्रकरणी, केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआयनं काल मुंबईत सात ठिकाणी छापे घातले, तसंच येस बँकेचा संस्थापक राणा कपूर, त्याची पत्नी बिंदू आणि मुली रोशनी,...

कोविड संकटातून उभारी घेणाऱ्या भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड नंतरच्या काळात एका नव्या जागतिक व्यवस्थेचा उदय होत आहे;आणि यात योगदान द्यायचे की नाही हे देशातल्या प्रत्येक नागरिकाने ठरवायचे आहे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

देशात काल 82 हजार रुग्ण कोरोना मुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कालही कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या नवीन आढळलेल्या रुग्णांच्या तिपटीपेक्षा जास्त आहे. देशात काल 82 हजार रुग्ण कोरोना मुक्त झाल्यानं देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण...

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकी हेल्मेटसाठी बीआयएस प्रमाणीकरण लागू करण्याबाबत जनतेकडून मागवल्या सूचना

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकी स्वारांसाठी संरक्षक हेल्मेटला भारतीय मानक ब्यूरो कायदा  2016 नुसार सक्तीच्या प्रमाणीकरण अंतर्गत  आणण्यासाठी एक मसुदा अधिसूचना जारी केली आहे. यामुळे...

सरकार कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकार कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असं अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी सांगितलं. इटानगर इथं वार्ताहरांशी ते बोलत होते. पारदर्षक अरूणाचलच्या दिशेनं युवकांना...

राज्यांनी कोरोनाविषयक सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रासह, दिल्ली, गुजरात आणि आसाम या राज्यांनी कोरोनाविषयक सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केलेले व्यवस्थापन, तसेच मृतदेहांच्या अयोग्य...