देशातली कोरोनाबाधितांची संख्या तीन दिवसांतच नऊ लाखावरून दहा लाखावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली कोरोनाबाधितांची संख्या तीन दिवसांतच नऊ लाखावरून दहा लाखावर गेली आहे. देशभरात काल ३४ हजार ९५६ रुग्ण वाढले. आतापर्यंतची एका दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहेत....

संचारबंदीमुळे वडिलांच्या अंत्यविधीला जाणार नाही – योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या देशव्यापी संचारबंदीमुळे वडिलांच्या अंत्यविधीला न जाण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहेत. त्यांच्या वडिलांचं आज नवी दिल्ली इथं...

कर्नाटक राज्यातील कामगांरांना मुख्यमंत्र्यांकडून १ हजार ६१० कोटी रुपयांची मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आज राज्यातले शेतकरी, बांधकाम मजूर, विणकर, तसंच  रिक्षा आणि  टॅक्सी चालकांसाठी १ हजार ६१० कोटी रुपयांची  मदत जाहीर केली....

आसीएसई मंडळाच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेनं, आसीएसई मंडळाच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर केले. १० वीच्या परीक्षेत ९९ पूर्णांक ३४ शतांश...

लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी तर देशातील एक्केचाळीसावी रामसर साईट म्हणून घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोणार सरोवर ही राज्यातील दुसरी तर देशातील एक्केचाळीसावी रामसर साईट म्हणून घोषित झाली आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी ही माहिती दिली. स्वित्झर्लँडमधली रामसर कन्वेंशन ऑन...

कोरोनाबाधित रुग्णांवरच्या उपचारासाठी बऱ्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझमा वापरायची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं, केरळमधल्या श्री चित्रा तिरुनल वैद्यदीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेला कोरोनाबाधित रुग्णांवरच्या उपचारासाठी बऱ्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझमा वापरायच्या पद्धतीला परवानगी दिली आहे. या...

यंदा देशात पाऊस सामान्य राहील असा हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाचा मान्सून सामान्य राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी आज ही माहिती दिली. केरळात नेहमीप्रमाणे १ जूनला...

संपूर्ण देशभरातील नागरिकांनी लसींवर विश्वास दाखवला – डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवसाच्या कामाचा आढावा घेतला. लसींबाबत...

मातृत्वाशी निगडीत समस्यांसाठी केंद्र सरकारनं स्थापन केलं कृती दल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मातृत्वाचं वय, गरोदर महिलांच्या मृत्युदरावर नियंत्रण आणि पोषण मूल्यांमध्ये वाढ करायच्या हेतूनं सरकारनं कृती दलाची स्थापना केली आहे. जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली हे दल स्थापन केलं...

‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाची सुरुवात भारताच्या आर्थिक इतिहासाला कलाटणी देणारा क्षण – संरक्षण मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 महामारीने देशासमोर अनेक मोठी आव्हाने उभी केली असून, या संकटांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी...