शबरीमाला प्रकरणानंतर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या याचिकांवरची सुनावणी सुरु होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शबरीमाला प्रकरणावरची सुनावणी संपल्यानंतर, नागरिकत्व सुधारणा कायद्याला आव्हान देणा-या याचिकांवरची सुनावणी सुरु केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपील सिब्बल यांनी या याचिकांवर...

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीसह ३५ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण विभागानं रिया चक्रवर्तीसह ३५ जणांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. सुशांतसाठी रियानं अमली पदार्थ  खरेदी केले...

जेइइ ऍडव्हान्स परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर प्रथम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्था-आयआयटी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई-ॲजडव्हान्स या परीक्षेचा निकाल आज घोषित करण्यात आला. या परीक्षेत पुण्याचा चिराग फालोर सर्वप्रथम आला आहे तर चेन्नईच्या...

परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना माघारी आणण्यासाठी महा अभियान सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या जगद्व्यापी महामारीमुळे परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना माघारी आणण्यासाठी केंद्र सरकारने महा अभियान सुरु केले आहे. वैद्यकीय कारणं किंवा व्हिसाची मुदत संपलेल्या भारतीय...

देशभरात जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी उडान विमानसेवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात जीवनावश्यक वस्तू तसंच वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी उडान विमानसेवा पुरवली जात आहे. एअर इंडिया, अलायन्स एअर, भारतीय वायू दल आणि खासगी विमान कंपन्या...

हिमाचल प्रदेशात कमी तापमानाची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशात थंडीचा कडाका वाढत असून किलाँग इथं आज ७ पूर्णांक २ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. कुलु जिल्ह्यात मनाली इथं, पारा १ पूर्णांक...

राष्ट्रीय आणि राज्यांच्या आरोग्य यंत्रणा सक्षम करणारं पॅकेज केंद्र सरकारनं केलं मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ विरुद्धच्या लढ्यात अत्यावश्यक वैद्यकीय साधनं आणि औषधं तातडीनं खरेदी करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्यांच्या आरोग्य यंत्रणा सक्षम करणारं पॅकेज केंद्र सरकारनं मंजूर केलं आहे....

प्रवासी गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित नसल्याचे रेल्वे मंत्रालयाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रवासी गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही असे स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. एप्रिलपासून संपूर्ण प्रवासी रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत...

आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी संपूर्ण ताकदीने पुढे या – पंतप्रधानांचं उद्योग जगताला आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काही वर्ष आपली संपूर्ण ताकत आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या उद्योग समूह आणि व्यवसायांना केलं. ‘असोचेम...

बालकांना ट्विटर पासून दूर ठेवा, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची विनंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लहान मुलांच्या वापरासाठी ट्विटर हे व्यासपीठ जोपर्यंत सुरक्षित होत नाही, तोपर्यंत त्यांना ट्विटरचा वापर करता येण्यापासून अटकाव करावा, अशी विनंती राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगानं...