मुलांचं प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवं – एम. व्यंकैय्या नायडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुलांचं प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवं असं उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने बहुभाषिकतेविषयी आयोजित वेबिनारला संबोधित करत...
कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध प्राधिकरणाची परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिरम इन्स्टिटयूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापराला भारतीय औषध प्राधिकरणानं परवानगी दिली आहे. देशाचे औषध महानियंत्रक वी. जी. सोमानी यांनी...
ड्रोन्स आणि ड्रोन्स साठी आवश्यक भागांसाठी पीएलआय अंतर्गत ३० कोटी रुपये वितरित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ड्रोन्स आणि ड्रोन्स साठी आवश्यक भागांसाठी सरकारनं वर्ष २०२२-२३ मध्ये लाभार्थ्यांना पीएलआय अर्थात उत्पादन प्रोत्साहन योजने अंतर्गत ३० कोटी रुपये वितरित केले आहेत. नागरी हवाई...
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रगतीबाबत आणि अभियानाच्या प्रदत्त कार्यक्रम समिती आणि एमएसजीच्या निर्णयाबाबत पंतप्रधानांना मंत्रिमंडळाकडून...
नवी दिल्ली : राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एनएचएम) प्रगतीबाबत आणि अभियानाच्या प्रदत्त कार्यक्रम समिती (इपीसी) आणि एमएसजीच्या निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांना माहिती देण्यात...
कलम-370 हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणार्या याचिका मोठ्या पीठाकडे सोपवायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कलम-370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्या याचिका, सात न्यायाधीशांच्या मोठ्या पीठासमोर वर्ग करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती...
काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप करत प्रकाश जावडेकरांची टीका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देश कोविड १९ शी लढत असताना काँग्रेस त्याचं राजकारण करत असल्याचा आरोप करत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
ते...
न्यूझीलंडनं भारताचा ३ गाडी राखून केला पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडमध्ये क्वीन्सटाउन इथं आज झालेल्या महिला क्रिकेट मधल्या ५ सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज न्यूझीलंडनं भारताचा ३ गाडी राखून पराभव केला आणि मालिकेत ३-० अशी...
प्रधानंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं आतापर्यंत ५० हजार ८५० कोटी रुपयांचं वाटप शेतकऱ्यांना केली आहे. या महिन्याच्या २० तारखेपर्यंत ८ कोटी ४६ लाख...
संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेसाठी अधिक संशोधन व विकास प्रयत्नांची गरज संरक्षण मंत्र्यांकडून व्यक्त
नवी दिल्ली : संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी अधिक संशोधन व विकास, नवीनतम शोध आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास आवश्यक असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. बंगळुरु इथे 7 व्या...
परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात १३ हजार ३०४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशी गुंतवणूकदारांनी भारताच्या भांडवली बाजारात जानेवारी महिन्यात आत्तापर्यंत १ हजार ६२४ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. देशभरातल्या गुंतवणुकिविषयी प्रकाशित झालेल्या ताज्या माहितीतून ही आकडेवारी...











