जागतिक गुंतवणूक शिखर परिषद निमित्त रोड शो चं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमद्ये येत्या एप्रिल महिन्यात होत असलेल्या जागतिक गुंतवणूक शिखर परिषद २०२० साठीची पूर्वतयारी म्हणून, १७ फेब्रुवारीपासून देशभरातल्या प्रमुख शहरांमध्ये रोड शो चं आयोजन केलं...

तुर्की अध्यक्ष रिसेप तय्यिप एड्रोगन यांनी कश्मिरचा मुद्दा अकारण उपस्थित केल्याबद्दल भारताची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी संसदेत भाषण करताना तुर्की अध्यक्ष रिसेप तय्यिप एड्रोगन यांनी कश्मीरचा मुद्दा अकारण काढल्याबद्दल भारतानं त्यांच्यावर टीका केली आहे. भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये त्यांनी बोलणं बंद करावं,...

शेतकरी हाच सरकारचा केंद्रबिंदू -उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातील शेतकरी हाच सरकारचा केंद्रबिंदू असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते आज जळगाव इथं शेतकरी मेळाव्यात बोलत होते. शेतक-याला कर्जमुक्तीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी महात्मा जोतिराव फुले...

नाशिकमध्ये राज्यस्तरीय वकील परिषद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक शहरात आजपासून दोन दिवसीय राज्यस्तरीय वकील परिषद होत असून, या परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेच्या दुस-या दिवशी...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विकास प्रकल्पांचं लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या एक दिवसाच्या दौऱ्यासाठी वाराणसीमध्ये जाणार आहेत. वाराणसी हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात ते ३० प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार...

अहमदनगर इथं आंतरराष्ट्रीय सहकार संवाद आणि मेळावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पतसंस्था चळवळ ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर रुजली असून, या सेवा देणाऱ्या संस्था असल्यानं सहकारी पतसंस्थांनी नियमांचं पालन करुन पारदर्शक कारभार करावा, असं प्रतिपादन सहकार आणि...

येत्या काही महिन्यात व्याज दर वाढ होण्याची शक्यता- निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत अर्थसंकल्पानंतरची रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेतली. शेतक-यांना दिल्या जाणा-या कर्जावर सरकार लक्ष ठेवून असल्याचं अर्थमंत्र्यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत...

शिवसेनेनं स्वार्थासाठी सत्तास्थापन केल्याची टीका -विनोद तावडे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनादेशाचा अवमान करून शिवसेनेनं स्वार्थासाठी सत्तास्थापन केली अशी टीका,भाजपा नेते विनोद तावडे यांनी नवी मुंबईतल्या नेरूळ इथं पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडीला कसं पराभूत करता येईल...

भारत आणि पोर्तुगालमध्ये १४ करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सुसा यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर दोन्ही देशांमधल्या विविध १४ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात...

२५ परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांनी घेतली सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या २५ परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं काल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली. काश्मीरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी भारतानं...