कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला याबाबत माहिती द्यावी आरोग्यमंत्री डॉक्टर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं असतील, तर लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलं आहे. त्यासाठी आठवड्याचे सातही...

देशाची अर्थव्यवस्था एका नव्या उंचीवर नेण्यावर आणि प्रगत आणि सुरक्षित भारताची निर्मिती करण्यावर प्रधानमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये युवा भारत एक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. देशाची अर्थव्यवस्था एका नव्या उंचीवर नेण्यावर आणि...

नोवेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लोकांनी घाबरुन जाऊ नये, असं जागतिक आरोग्य संघटनेचं आवाहन /...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात नोवेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत 106 जणांचा मृत्यू झाला असून, साडेचार हजार लोकांना त्याची बाधा झाली आहे. लोकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन WHO अर्थात,...

लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नसल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते हैदराबाद इथं कलाम्स इन्स्टीट्यूट ऑफ यूथ एक्सलन्स या संस्थेनं आयोजित केलेल्या कलाम...

सिरीयाच्या अलेप्पो प्रांतात बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या अझाझ या शहरात स्फोट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिरीयाच्या अलेप्पो प्रांतात बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या अझाझ या शहरात काल झालेल्या एका स्फोटात ७ जण ठार झाले, तर २०हून अधिक जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी या...

ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत लिएंडर पेस आणि जेलेना ओस्तापेंको विरूध्द बेथानी मॅटेक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताचा लिएंडर पेस आणि लॅट्वियाची जेलेना ओस्तापेंको या जोडीचा दुस-या फेरीतला सामना आज अमरिकेचा बेथानी मॅटेक सँड्स आणि ब्रिटेनची...

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी सरकार सातत्यानं काम करत असून यादृष्टीनं अनेक पावलं उचलली जात आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....

भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नाही उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नसल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. पूर्णपणे...

एअर इंडियातले आपले शंभर टक्के समभाग विकण्यासाठी केंद्र सरकारनं निविदा मागवल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एअर इंडियातले आपले शंभर टक्के समभाग विकण्यासाठी केंद्र सरकारनं निविदा मागवल्या आहेत. याबाबतचं प्राथमिक निवेदन काल सरकारनं जारी केलं. त्यात बोलीदारांना स्वारस्यपत्र सादर करण्यासाठी १७...

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिल्म्स डिव्हिजनच्या दूरदृष्टीकोनामुळेच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जगातल्या सर्वोकृष्ट चित्रपट महोत्सवांपैकी एक ठरला आहे असं महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री...