Home Blog Page 1459

माहुलमधील प्रदूषणग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी महिनाअखेरपर्यंत ३०० घरांचे हस्तांतरण

उर्वरित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठीही लवकरच निर्णय-पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांची माहिती मुंबई : माहुल येथील प्रदूषणग्रस्त भागातील नागरिकांचे पुनर्वसन करण्याबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून...

करोना व्हायरस : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 189 जणांची तपासणी; एकही संशयित रुग्ण नाही

मुंबई : चीनच्या वूआंग शहरात लागण झालेल्या करोना व्हायरस आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने प्रतिबंधात्मक उपायासाठी केलेल्या सूचनेनुसार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्कॅनर...

जीसॅट-३० ला त्याच्या परिचालन कक्षेजवळच्या कक्षेत नेण्यात यश आलं आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला  जीसॅट-३० ला त्याच्या परिचालन कक्षेजवळच्या कक्षेत नेण्यात यश आलं आहे. प्रॉपेल्शन प्रणालीचा उपयोग करून...

श्रीलंकेच्या नागरी युद्धात बेपत्ता झालेल्या सर्व नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नागरी युद्धात बेपत्ता झालेल्या  सर्व नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची कबुली पहिल्यांदाच श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी दिली आहे. कोलंबो इथं...

तान्हाजी चित्रपटातल्या दृश्यांचा वापर करून दिल्लीतल्या निवडणुशी संबंधित तयार केलेल्या चित्रफितीचा भारतीय जनता पार्टीचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तान्हाजी चित्रपटातल्या दृश्यांचा वापर करून दिल्लीतल्या निवडणुशी संबंधित तयार केलेल्या चित्रफितीचा भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही असं भाजपा प्रदेशाध्यक्ष...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं काम आव्हान म्हणून स्वीकारलं तर दोन वर्षात नक्की...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं काम आव्हान म्हणून स्वीकारलं तर दोन वर्षात नक्की पूर्ण होईल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे...

जम्मू काश्मीरमधे जनसंपर्क कार्यक्रमाअंतर्गत 14 केंद्रीयमंत्री दाखल, मुख्तार अब्बास नक्वी यांनी सत्राचं उद्धाटन केलं.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधे जनसंपर्क कार्यक्रमाअंतर्गत 14 केंद्रीयमंत्री दाखल, झाले असून या जनसंपर्क कार्यक्रमाच्या आजच्या सत्राचं उद्धाटन मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलं....

भारत-नेपाळ सीमेवरच्या बिराटनगर एकात्मिक तपासणी चौकीचं उद्घाटन आज दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संयुक्तरित्या होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-नेपाळ सीमेवरच्या बिराटनगर एकात्मिक तपासणी चौकीचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या हस्ते संयुक्तरित्या...

आंध्र प्रदेश विधानसभेनं विकेंद्रीकरण आणि समावेशन विकास विधेयक काल रात्री मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशात विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिकेसाठी तीन वेगवेगळ्या राजधान्या असणार आहेत. सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी आंध्र प्रदेश विधानसभेनं विकेंद्रीकरण आणि समावेशन...

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी तात्काळ वसतिगृहे सुरू करा – मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई : धनगर समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृह सुरू करावीत. १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले वसतिगृह सुरू करण्यासाठी इमारती करार पद्धतीने घेण्यात...