मातृभाषेतल्या शिक्षणामुळे मुलांच्या संकल्पना अधिक चांगल्या रितीनं होतात स्पष्ट – अभिनेता सुमित राघवन
मुंबई (वृत्तसंस्था) : मातृभाषेतल्या शिक्षणामुळे मुलांच्या संकल्पना अधिक चांगल्या रितीनं स्पष्ट होतात, त्यामुळे मुलांना मराठी माध्यमातूनच शिकवायला हवं, असा सूर मुंबईत पार पडलेल्या मराठीप्रेमी...
महिन्याच्या अखेरपर्यंत पॅन नंबर आधारला जोडणं अनिवार्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या महिन्याच्या अखेरपर्यंत पॅन नंबर आधारला जोडणं अनिवार्य असल्याचं प्राप्तीकर विभागानं म्हटलं आहे. या जोडणीमूळे प्राप्तीकर सेवेचे लाभ मिळवणं सोपं...
राजधानी दिल्लीच्या ओखला, जामिया, न्यु फ्रेंड्स कॉलनी आणि मदनपूर खादर परिसरातल्या सर्व शाळा आज...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीच्या ओखला, जामिया, न्यु फ्रेंड्स कॉलनी आणि मदनपूर खादर परिसरातल्या सर्व शाळा आज बंद राहणार आहेत.
या भागातली सद्य परिस्थती...
अभियांत्रीकीच्या विदद्यार्थ्यांनी यशाबद्दलचं पारंपरिक मत सोडून उद्योजकतेकडे वळावं – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रीकीच्या विदद्यार्थ्यांनी यशाबद्दलचं पारंपरिक मत सोडून उद्योजकतेकडे वळावं असं मत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं. ते काल नवी...
विधिमंडळाच्या सभापती, अध्यक्षांची ‘सुयोग’ला भेट
नागपूर : विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘सुयोग’ पत्रकार निवास येथे भेट देऊन पाहणी...
माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ‘सुयोग’ ची केली पाहणी
नागपूर : माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी यांनी सुयोग पत्रकार सह निवासाची पाहणी केली.
सह निवासाचे शिबीर प्रमुख म्हणून महेश पवार व...
शेतकरी कर्जमुक्तीसोबतच चिंतामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणार
नागपूर : जनतेच्या आशीर्वादाने आणि पाठबळावर हे सरकार आले असून त्यांना दिलेली वचने व त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करु, अशी ग्वाही देतानाच...
विधिमंडळ अधिवेशन तयारीचा सभापती, अध्यक्षांनी घेतला आढावा
नागपूर : उद्यापासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सुरक्षा, निवास, वाहन, संपर्क, वाहतूक आदीविषयक व्यवस्थेचा आढावा विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा...
पीएमसी बँकेच्या खातेदारांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य कार्यवाही करेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या(पीएमसी बँकेच्या) खातेदारांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य ती कार्यवाही करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी दिले.
पंजाब महाराष्ट्र...
संयुक्त राष्ट्र पर्यावरण परिषदेत नियोजित वेळापत्रकानंतरही चर्चा सुरुच राहिल्यानं कोंडी कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्र पर्यावरण परिषदेत नियोजित वेळापत्रकानंतरही चर्चा सुरुच राहिल्यानं कोंडी कायम आहे. माद्रिद इथं सुरु असलेल्या या परिषदेच्या अध्यक्ष चिलीच्या...









