Home Blog Page 1532

नागरिकत्व सुधारणा विधेयक ईशान्येकडील राज्यांच्या आणि देशांच्या हिताचं – कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा विधेयक ईशान्येकडील राज्यांच्या आणि देशांच्या हिताचं आहे, असं मत संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते संसदेबाहेर बातमीदारांशी...

नवी दिल्लीत झालेल्या आगदुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ४३ जणांना राज्यसभेत वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीत काल झालेल्या आगदुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ४३ जणांना राज्यसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. ही घटना दुदैवी आणि वेदनादायक असल्याचं मत उपराष्ट्रपती...

राजकीय कोंडी संपवण्यासाठी जनतेनं नवीन सरकारी नेतृत्वाची थेट निवड करावी – इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकीय कोंडी संपवण्यात कायदा यंत्रणाना अपयश आल्यास जनतेनं नवीन सरकारी नेतृत्वाची थेट निवड करावी असं, इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्हू यांनी...

सिंगापूरमध्ये रंगणार अतूल्य भारत उपक्रमाचा रोड शो

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंगापूरमध्ये अतूल्य भारत उपक्रमाचा रोड शो होणार आहे. या रोड शोमुळे भारतीय पर्यटन क्षेत्रातल्या कंपन्यांना सिंगापूरमधल्या व्यवसायिकांशी संपर्क साधता येईल,...

सार्क सदस्य देशांनी दहशतवाद आणि दहशातवादाला समर्थन देणाऱ्यांविरोधात प्रभावी उपाययोजना आखाव्यात – प्रधानमंत्री नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आशियाई देशांनी दहशतवाद आणि त्याला सहाय्य करणा-यांना नामोहरम करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं...

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ आज लोकसभेत मांडलं जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत नागरीकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ सादर केले जाणार आहे. काही निवडक श्रेणीतील अवैध स्थालांतरितांना सवलत देण्यासाठी सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करणं...

दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून केला पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थिरुअनंतपुरम इथं काल झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून पराभव केला, आणि तीन सामन्याच्या मालिकेत एक-एक...

नेपाळ इथं सुरु असलेल्या 13व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धामधे भारतानं शंभरहून अधिक सुवर्ण पदकांसह...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ इथं सुरु असलेल्या 13व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धामधे भारतानं शंभरहून अधिक सुवर्ण पदकांसह दोनशेहून अधिक एकूण पदकांची कमाई केली...

भारत आणि मॉरिशस देशांमध्ये बहुउद्देशी द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहमती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांमध्ये परस्पर हिताच्या मुद्यांवर काम करण्यासाठी बहुउद्देशी द्विपक्षीय संबंध निर्माण व्हावेत यासाठी एकत्रितपणे काम करायला...

विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी वर्धा जिल्हा परिवहन विभागानं सुरु केली विशेष मोहीम

मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी वर्धा जिल्हा परिवहन विभागानं विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेअंतर्गत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस आणि...