Home Blog Page 1539

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळाप्रकरणी बँकेच्या अधिकाऱ्यांना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ४ हजार ३५५ कोटींच्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळाप्रकरणी बँकेच्या तीन अधिकाऱ्यांना अटक केली आहे. या...

महाराष्ट्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना स्थगिती दिली जाणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना स्थगिती दिली जाणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांनी...

ठाण्यात नोंदणी झालेल्या वाहनांवर आकारण्यात येणा-या टोल विरोधात मनसेचे शांततेत आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाण्यात नोंदणी झालेल्या वाहनांवर आकारण्यात येणा-या टोल विरोधात मनसेनं ठाणे शहर आणि मुलुंडदरम्यानच्या टोलनाक्याजवळ आंदोलन केलं. फलक दर्शवत आणि घोषणा देत, मनसे...

नवी दिल्लीत तिसऱ्या स्वच्छता पुरस्कारानं देशातल्या ४८ विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना गौरवण्यात आलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या ४८ विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना नवी दिल्लीत तिसऱ्या स्वच्छता मानांकन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हे पुरस्कार निवासी, अनिवासी, तंत्रज्ञान...

नौदल दिवस आज सर्वत्र उत्साहात साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तान बरोबर १९७१ साली झालेल्या युद्धात नौदलानं बजावलेल्या अतुलनीय कामगिरीच्या स्मरणार्थ आज नौदल दिवस सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. १९७१...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचार प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केलं निलंबित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भ्रष्टाचार प्रकरणी तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित केलं आहे. मुख्य वनसंरक्षक पवन कुमार, वन...

निवडणूक आयोग, राजकीय पक्ष नोंदणी मागोवा व्यवस्थापन प्रणालीची करणार अंमलबजावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोग, राजकीय पक्ष नोंदणी मागोवा व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी करणार आहे. अर्जदारांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती समजावी यासाठी ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून...

कांद्याची भाववाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीच्या मर्यादेत केले बदल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीच्या मर्यादेत बदल केला आहे. आता किरकोळ विक्रेत्यांना पाच...

प्राप्तीकर विभागानं यावर्षी २८ नोव्हेंबरपर्यंत कर परतावा प्रकरणांची केली हाताळणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तीकर विभागानं यावर्षी २८ नोव्हेंबरपर्यंत सुमारे २ कोटी १० लाख कर परतावा प्रकरणांची हाताळणी केली आहे. गेल्या वर्षी याच काळात...

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं कंपनी कायद्यांतर्गत केवायसी तपशील उपलब्ध न करणाऱ्या व्यक्तींशी संबंधित १९ लाख...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कंपनी कायद्यांतर्गत केवायसी तपशील उपलब्ध न करणाऱ्या व्यक्तींशी संबंधित १९ लाख डीआयएन अर्थात संचालक ओळख क्रमांक, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं निष्क्रिय...