खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या ठाम भूमिकेमुळे फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अँमेझॉन, 160 बनावट खादी उत्पादनांच्या ऑनलाईन...

नवी दिल्‍ली : खाडी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) ठाम भूमिकेमुळे, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अॅमेझॉन  यांसारख्या ई-कॉमर्स वेबसाईटना “खादी’ या ब्रांड नावाने विकल्या जात असलेल्या 160 बनावट उत्पादनांची विक्री बंद करावी लागली...

गुरु गोविंद सिंग यांची ३५३ वी जयंती बिहारमध्ये साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुरु गोविंद सिंग यांची ३५३ वी जयंती बिहारमध्ये धार्मिक वातावरणात साजरी होत आहे. गुरु गोविंद सिंग यांचं जन्मस्थान असलेल्या पटणा साहेब इथल्या तख्त श्री हरमंदिर...

फेसबूकनं देशनिहाय मार्गदर्शक सुचना तयार कराव्यात – रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय दूरसंचार आणि माहिती- तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना पत्र पाठवून भिन्न स्वरुपाचे विचार योग्यरीत्या मांडले जावेत यासाठी विशिष्ट देशनिहाय...

सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या राहिलेल्या परीक्षा लॉकडाऊननंतर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई, अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावी आणि बारावीच्या राहिलेल्या परीक्षा लॉकडाऊननंतर घेणार आहे. लॉकडाऊन पूर्णपणे उठल्यानंतर आणि देशभरातली स्थिती सामान्य झाल्यानंतर सरकार परीक्षांचं वेळापत्रक...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “पारदर्शक करप्रणाली –प्रामाणिकांचा सन्मान” मंचाचे उद्‌घाटन

करप्रणाली निरंतर, त्रासरहित, चेहराविरहीत करण्याचे लक्ष्य : पंतप्रधान पंतप्रधान म्हणाले, करदात्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी, देशातील 130 कोटी नागरिकांपैकी केवळ 1.5 कोटी करदाते ‘आत्मनिर्भर भारत’ उभारण्याकरीता नागरिकांनी आत्मनिरीक्षण करण्याचे आणि निर्धारीत...

देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ९१ टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ९१ टक्के झाले आहे. देशात या संसर्गाच्या रुग्णांची संख्या ७९ लाख ९० हजार ३२२ झाली असून, यापैकी...

देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सर्वांना कोविड लस मोफत देणार असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. ते आज नवी दिल्लीत कोविड लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी...

ग्रामीण भागातले उद्योग बळकट करण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भागातले उद्योग बळकट करणं आवश्यक असल्याचं,केंद्रीय सुक्ष्म लघू आणिमध्यम उद्योग एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं भारतीयजनता पक्षाच्या एका...

सूरजकुंड मेळ्याचं उद्धाटन राष्ट्रपती करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फरिदाबाद इथं ३४ व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तव्यवसाय मेळ्याचं उद्धाटन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज हरयाणाला भेट देणार आहेत. उझबेकिस्तान या मेळ्यात भागीदार देश असून, हिमाचल प्रदेश...

देशाची अर्थव्यवस्था एका नव्या उंचीवर नेण्यावर आणि प्रगत आणि सुरक्षित भारताची निर्मिती करण्यावर प्रधानमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये युवा भारत एक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. देशाची अर्थव्यवस्था एका नव्या उंचीवर नेण्यावर आणि...