अयोध्येत बुद्ध विहार बांधण्यासाठी जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार – रामदास आठवले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बौद्धमय असताना साकेत नगरी म्हणून प्रसिद्द असलेल्या अयोध्येत एखाद्या ठिकाणी भव्य बुद्ध विहार बांधण्यासाठी जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन...
१९ वर्षाखालच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची उपांत्य फेरीत धडक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ७४ धावांनी पराभव...
एकदम संचारबंदी न संपवता राज्यातल्या स्थितीनुसार टप्प्याटप्प्यानं त्याचं नियोजन करावं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या राज्यातल्या नागरिकांपर्यंत प्रशासन पोहचलं असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवलं जात आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते आज प्रधानमंत्री नरेंद्र...
देशभरात कोरोना बाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले
नवी दिल्ली : देशभरात कोरोना बाधितांची संख्या एक लाख ९० हजार ५३५ वर पोहोचली असून त्यापैकी ९१ हजार ८१९ जण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण...
उमेदवारांविरोधातील फौजदारी गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध करा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी प्रकरणांचे तपशील त्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
राजकारणाच्या गुन्हेगारीकरणासंदर्भात दाखल झालेल्या एका अवमान याचिकेवर...
महिला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. सिडनी इथं आज इंग्लंडबरोबरचा उपांत्य फेरीतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला.
या...
२३४ कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे ७ नवीन अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यास केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात २३४ कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे ७ नवीन अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासह मेघालय, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या...
आजार होण्यापुर्वीच त्यांना प्रतिबंध घालणं आवश्यक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजार होण्यापुर्वीच त्यांना प्रतिबंध घालणं आवश्यक असून आजारांविषयी जागृती आणि उपचार करण्यासाठी आता आरोग्य उपकेद्रांतही डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश...
UPSC आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांची तारीख टाळेबंदीनंतर जाहीर होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या साथीमुळे लागू असलेले निर्बंध लक्षात घेता युपीएससी, अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा आणि मुलाखतींच्या नव्या तारखा संचारबंदी संपल्यानंतर जाहीर केल्या जाणार आहेत....
पुढचे काही दिवस मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
नवी दिल्ली : पश्चिम मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील ४८ तास कायम राहणार असून त्यानंतर पुढील तीन दिवसांत तो ओमान आणि येमेनच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता...









