नोवेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लोकांनी घाबरुन जाऊ नये, असं जागतिक आरोग्य संघटनेचं आवाहन /...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात नोवेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आतापर्यंत 106 जणांचा मृत्यू झाला असून, साडेचार हजार लोकांना त्याची बाधा झाली आहे.
लोकांनी घाबरुन जाऊ...
लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नसल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते हैदराबाद इथं कलाम्स इन्स्टीट्यूट ऑफ यूथ एक्सलन्स...
सिरीयाच्या अलेप्पो प्रांतात बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या अझाझ या शहरात स्फोट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिरीयाच्या अलेप्पो प्रांतात बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या अझाझ या शहरात काल झालेल्या एका स्फोटात ७ जण ठार झाले, तर २०हून अधिक...
ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत लिएंडर पेस आणि जेलेना ओस्तापेंको विरूध्द बेथानी मॅटेक...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत भारताचा लिएंडर पेस आणि लॅट्वियाची जेलेना ओस्तापेंको या जोडीचा दुस-या फेरीतला सामना आज अमरिकेचा...
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नशील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी सरकार सातत्यानं काम करत असून यादृष्टीनं अनेक पावलं उचलली जात आहे, असं प्रधानमंत्री...
भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नाही उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या अंतर्गत बाबीमधे बाह्य हस्तक्षेपाला वाव नसल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं...
एअर इंडियातले आपले शंभर टक्के समभाग विकण्यासाठी केंद्र सरकारनं निविदा मागवल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एअर इंडियातले आपले शंभर टक्के समभाग विकण्यासाठी केंद्र सरकारनं निविदा मागवल्या आहेत. याबाबतचं प्राथमिक निवेदन काल सरकारनं जारी केलं. त्यात...
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिल्म्स डिव्हिजनच्या दूरदृष्टीकोनामुळेच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जगातल्या सर्वोकृष्ट चित्रपट महोत्सवांपैकी एक ठरला आहे असं महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख...
सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे – राजनाथ सिंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्यावरून विरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केला आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ...
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल आरोग्य संस्था आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल आरोग्य संस्था आणि रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला....









