हाँगकाँगमधे पोलिस बळाचा जास्त वापर होत असल्याबद्दल मिशेल बॅशलेट यांनी केली चौकशीची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकाँगमधे अतिशय जास्त प्रमाणावर पोलिस बळाचा वापर होत असल्याबद्दल संयुक्त् राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बॅशलेट यांनी चौकशीची मागणी केली आहे....
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांमुळे आपली सीमा सुरक्षित – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमा सुरक्षा दलाच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांचं आणि त्यांच्या नातेवाईकांचं अभिनंदन केलं.
आपल्या ट्विटवर संदेशात...
एड्स विरोधी दिनानिमित्त केंद्र सरकारचा राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण जगाची समस्या असलेल्या एड्स या रोगा विषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून आज एड्स विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात...
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना मोहिमेचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटीपर्यंत नेण्याची मोहीम सरकारनं सुरु केली आहे.
केंद्रीय...
नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं पहिलं अभिभाषण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं पहिलं अभिभाषण विधानसभेत झालं. राज्य सरकार समाजातल्या सर्व घटकांची...
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीचे नाना पटोले यांची बिनविरोध निवड, भाजपाचे किसन कथोरे यांची...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीतले भाजपा उमेदवार किसन कथोरे यांनी आपला उमेदवारी...
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं, सामाजिक सशक्तीकरण आणि देशाच्या एकतेला चालना देणारे अनेक विकासाभिमुख निर्णय, गेल्या सहा महिन्यांच्या काळात...
येत्या २०२४ सालापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठून जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमधे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२४ सालापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठून जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमधे स्थान मिळवेल, अशी आशा केंद्रीय गृहमंत्री अमित...
सीआयआयने आदिवासी, कृषी व ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला हातभार लावावा- नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर : देशातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या ही आदिवासी, ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून असून कॉन्फडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री (सीआयआय) यांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम...
कुटुंबसंस्था टिकविण्यामध्ये आईची भूमिका महत्वाची- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : कुटुंबसंस्था टिकविण्यासाठी तसेच मुलांमध्ये संस्कार व मूल्ये रुजविण्यासाठी आईची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. भारतीय संस्कृतीमध्ये आईला...









